शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पावसासाठी मुस्लीम बांधवांची शिर्डीत नमाज व दुवा

By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST

शिर्डी-राज्यातील दुष्काळी परिस्थिती कामयची दुर व्हावी तसेच भरपुर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी आज शिर्डीत मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज पठण करुन दुवा मागण्यात आली.अत्यंत आर्ततेने मुस्लीम बांधवांनी पावसाकरता अल्लाहकडे दुवा मागितली.पावसाकरता सलग तीन दिवस नमाज पठण करण्यात येणार असल्याचे यावेळी मौलाना असगरअली यांनी सांगितले़

शिर्डी-राज्यातील दुष्काळी परिस्थिती कामयची दुर व्हावी तसेच भरपुर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी आज शिर्डीत मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज पठण करुन दुवा मागण्यात आली.अत्यंत आर्ततेने मुस्लीम बांधवांनी पावसाकरता अल्लाहकडे दुवा मागितली.पावसाकरता सलग तीन दिवस नमाज पठण करण्यात येणार असल्याचे यावेळी मौलाना असगरअली यांनी सांगितले़
आज दुपारी जुम्माच्या नमाज नंतर ईदगाह मैदानावर सर्व मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज व दुवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार शहरातील तमाम मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर मौलाना असगरअली यांच्या मार्गदशर्नाखाली दोन रकात नमाज पठण करुन अर्धातास साश्रुनयांनी अल्लाहकडे दुवा मागितली.राज्यात सर्वत्र पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थीती निर्माण झाली असुन पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.शेतातील पिके पाण्या अभावी जळुन केली.जनावरांना चारा नाही.पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे जनावरांची भटकंती होत आहे.ही सर्व परिस्थीतीमुळे सर्वजण हवालदिल झाले असुन तमाम जनतेकडुन झालेल्या कळत नकळत चुका पदरात घेउन आम्हाला माफ करावे अशी मागणी करत परमेश्वरा आम्हाला पाण्याची भिक घाला अशी विनवणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.सलग तिन दिवस पावसासाठी नमाज पठण करुन दुवा मागावी असे आवाहन यावेळी नगरसेवक मौलाना असगरअली यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)
--------------------------------------------------------------------
0409-2015-साई-04 पावसासाठी मुस्लीमाचे साकडे,जेपीजे