शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 19:30 IST

ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यामुळे INDIA आघाडीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Prashant Kishor on India Alliance: सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा देत इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या निर्णयावर आता निवडणूक रणनितीकार आणि 'जन सूराज'चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

आघाडीचे पुढे काहीही होणार नाहीमीडियाशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, मी गेल्या 6-7 महिन्यांपासून सांगतोय. ज्याला तुम्ही इंडिया आघाडी म्हणता, त्यात बसलेले सर्व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, स्टॅलिन, उद्धव ठाकरे, या सर्वांना मुख्यमंत्री बनवण्याचे अभियान मी सुरू केले होते. त्यांच्या विजयात माझा मोठा वाटा आहे, मी त्या सर्व लोकांना खुप चांगलं ओळखतो. त्यामुळेच मी म्हणत आलोय की, या इंडिया आघाडीचे पुढे काहीही होणार नाही. हे सर्वजण आपापले राज्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

इंडिया आघाडीत समानता नाहीपीके पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये एकसूत्रता नाही, एकमेकांना मदत करण्याची इछा नाही. या आघाडीतून काहीही साध्य होणार नाही. तुम्ही बंगालबद्दल बोलता, बिहारमध्ये आघाडी झाली का, हे आधी सांगा. ज्या राज्यात इंडिया आघाडीची सुरुवात झाली, त्या राज्यात नितीश कुमार आघाडीबाबत स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. 

एनडीएबाबत म्हणाले...एनडीएबाबत प्रशांत किशोर यांना विचारले असता ते म्हणाले की, एनडीएमध्ये सर्व काही एका व्यक्तीच्या नावावर आहे. ते व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते जे काही सांगतात, तेच होते. त्यांच्यापुढे ज्या इंडिया आघाडीची कल्पना केली जात आहे, त्याची पहिली बैठक बिहारच्या पाटणा येथे झाली. त्यानंतर सर्वप्रथम बिहारमधील जागावाटप जाहीर व्हायला हवे होते, पण तसे आजपर्यंत झालेले नाही, असंही पीके यावेळी म्हणाले.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा