शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्यामुळे काँग्रेसने पलटविली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:39 IST

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने ज्या वेगाने हालचाली केल्या त्यास यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली चर्चा कारणीभूत आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने ज्या वेगाने हालचाली केल्या त्यास यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली चर्चा कारणीभूत आहे. काँग्रेसचे पदाधिकारी त्यावर स्पष्टपणे बोलण्यास तयार नसले, तरी राहुल गांधी व सोनिया गांधी यांची प्रणव मुखर्जींशी चर्चा वाढली आहे. त्यांची राजकीय विषयावरही चर्चा होत असेल. कर्नाटकच्या राजकारणावरही चर्चा झाली असेल. त्यानंतर, काँग्रेसने हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. याची अपेक्षा भाजपालाच काय, पण काँग्रेसच्याही काही नेत्यांना नव्हती.कर्नाटक निवडणुकीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपतींशी चर्चा केली होती. सोनिया गांधी याही बोलल्या होत्या. त्यांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसने वेगवाग हालचाली केल्या, असे सांगण्यात येते. अशा हालचाली आतापर्यंत भाजपाकडून होत असत.प्रणव मुखर्जी जेव्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होते, तेव्हा त्यांचे मत होते की, तरुणांना पुढे आणायला हवे, पण ज्येष्ठ नेत्यांनाही महत्त्वपूर्ण भूमिका द्यायला हवी. त्यांच्या अनुभवाचा आणि संपर्काचा लाभ पक्षाला मिळतो. याचाच परिणाम म्हणून कर्नाटक प्रकरणात गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. दुसरीकडे पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी आक्रमक हल्ला सुरू ठेवला आहे.>चर्चेनंतरच वेगवान घडामोडीमाजी राष्ट्रपतीशी संबंधित एका लेखकाने सांगितले की, जेव्हापासून राहुल गांधी यांच्या कार्यशैलीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी ते माजी राष्ट्रपतींशी एवढी चर्चा करत नव्हते. ते आता नियमितपणे त्यांना भेटतात. अर्थात, चर्चा शिष्टाचाराच्या कक्षेतच होते. पण त्यांच्यात राजकीय विषयांवर निश्चित चर्चा होत असेल. राजकारणाच्या बाबतीत माजी राष्ट्रपतींच्या रणनीतीला तोड नाही. याचाच फायदा काँग्रेसला मिळत आहे. अलीकडच्या घटनाक्रमातील वेगवान घडामोडींमागे असेच महत्त्वाचे सल्ले असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस