शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

"पहिल्या कार्यकाळात 'निरंकुश' होते मोदी, नोटाबंदीशी मी सहमत नव्हतो"; प्रणव मुखर्जींचा पुस्तकात दावा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 6, 2021 15:49 IST

मुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते.

ठळक मुद्देमुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते. नोटाबंदी करण्यापूर्वी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा सल्ला घेण्यात आला नव्हता - मुखर्जीसर्जिकल स्ट्राईकही सामान्य लष्करी ऑपरेशन होते, असेही प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘द प्रेसिडेन्शियल इअर्स’ या आपल्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारसंदर्भात बरेच काही लिहिले आहे. सरकारच्या अनेक निर्णयांकडे त्यांनी अत्यंत बारकाईने पाहिले आहे आणि त्यावर टीकाही केली आहे. त्यांनी आपल्या या पुस्तकात, मोदी सरकार आपल्या पहिल्या कार्यकाळात प्राथमिक जबाबदाऱ्याही व्यवस्थितपणे पार पाडू शकले नाही. तसेच संसदेचे कामकाजही व्यवस्थितपणे पार पडू शकले नाही, असे म्हटले आहे.

मुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते. पंतप्रधान मोदींच्या अचानक पाकिस्तान दौऱ्यावर बोलताना ते म्हणाले, न बोलावताच कसलीही आवश्यकता नसताना नवाज शरीफ यांना भेटायला जाणे, हे दोन्ही देशांच्या संबंधांसाठी योग्य म्हटले जाऊ शकत नाही.

रूपा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात मुखर्जी यांनी अरुणाचल प्रदेश सरकार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात बरेच काही लिहिले आहे. नोटाबंदी करण्यापूर्वी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा सल्ला घेण्यात आला नव्हता. मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला समर्थन मागितले, असेही मुखर्जी यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

प्रणब मुखर्जी हे त्यांच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करत नव्हते. स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुने म्हणून बराक ओबमा हे भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते, की त्यांना राष्ट्रपतींसोबतच समारंभासाठी यावे लागेल आणि त्यांना येथील सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल.

प्रणव मुखर्जीं यांनी पुढे लिहिले, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जापानबोरबरचे संबंध अधिक चांगले झाले आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. जापानसोबत 2014पूर्वीही चांगलेच संबंध होते. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीही शिंजो आबे भारतात आले होते.’ सर्जिकल स्ट्राईकही सामान्य लष्करी ऑपरेशन होते, असेही प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. तसेच या सैन्य कारवाईचा अशा प्रकारे प्रचार करणे योग्य नव्हते, या कारवाईतून आपल्याला काहीही साध्य झाले नाही, असेही मुखर्जी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीBJPभाजपाDemonetisationनिश्चलनीकरण