शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"पहिल्या कार्यकाळात 'निरंकुश' होते मोदी, नोटाबंदीशी मी सहमत नव्हतो"; प्रणव मुखर्जींचा पुस्तकात दावा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 6, 2021 15:49 IST

मुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते.

ठळक मुद्देमुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते. नोटाबंदी करण्यापूर्वी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा सल्ला घेण्यात आला नव्हता - मुखर्जीसर्जिकल स्ट्राईकही सामान्य लष्करी ऑपरेशन होते, असेही प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘द प्रेसिडेन्शियल इअर्स’ या आपल्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारसंदर्भात बरेच काही लिहिले आहे. सरकारच्या अनेक निर्णयांकडे त्यांनी अत्यंत बारकाईने पाहिले आहे आणि त्यावर टीकाही केली आहे. त्यांनी आपल्या या पुस्तकात, मोदी सरकार आपल्या पहिल्या कार्यकाळात प्राथमिक जबाबदाऱ्याही व्यवस्थितपणे पार पाडू शकले नाही. तसेच संसदेचे कामकाजही व्यवस्थितपणे पार पडू शकले नाही, असे म्हटले आहे.

मुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते. पंतप्रधान मोदींच्या अचानक पाकिस्तान दौऱ्यावर बोलताना ते म्हणाले, न बोलावताच कसलीही आवश्यकता नसताना नवाज शरीफ यांना भेटायला जाणे, हे दोन्ही देशांच्या संबंधांसाठी योग्य म्हटले जाऊ शकत नाही.

रूपा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात मुखर्जी यांनी अरुणाचल प्रदेश सरकार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात बरेच काही लिहिले आहे. नोटाबंदी करण्यापूर्वी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा सल्ला घेण्यात आला नव्हता. मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला समर्थन मागितले, असेही मुखर्जी यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

प्रणब मुखर्जी हे त्यांच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करत नव्हते. स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुने म्हणून बराक ओबमा हे भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते, की त्यांना राष्ट्रपतींसोबतच समारंभासाठी यावे लागेल आणि त्यांना येथील सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल.

प्रणव मुखर्जीं यांनी पुढे लिहिले, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जापानबोरबरचे संबंध अधिक चांगले झाले आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. जापानसोबत 2014पूर्वीही चांगलेच संबंध होते. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीही शिंजो आबे भारतात आले होते.’ सर्जिकल स्ट्राईकही सामान्य लष्करी ऑपरेशन होते, असेही प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. तसेच या सैन्य कारवाईचा अशा प्रकारे प्रचार करणे योग्य नव्हते, या कारवाईतून आपल्याला काहीही साध्य झाले नाही, असेही मुखर्जी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीBJPभाजपाDemonetisationनिश्चलनीकरण