शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

संयमानंतरचा स्फोट अधिक घातक असू शकतो, चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखात भारताला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:32 IST

भारतातील मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की, डोकलामप्रकरणी तुमचे आकलन पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा गैरसमज अतिशय धोकादायक आहे. आम्ही संयम ठेवला आहे.

सौरभ कुमारमुंबई : भारतातील मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की, डोकलामप्रकरणी तुमचे आकलन पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा गैरसमज अतिशय धोकादायक आहे. आम्ही संयम ठेवला आहे.संघर्षाच्या प्रारंभिक टप्प्यात संयम ठेवणे ही आमची संस्कृती आहे; मात्र संयमानंतरचा स्फोट हा विजेसारखा असू शकतो, असा इशारा चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात देण्यात आला आहे. भलेही चीनने ३० वर्षांत मोठे युद्ध केलेले नाही; पण अगदी अटीतटीच्या प्रसंगी प्रत्येक देश युद्धाचा पर्याय स्वीकारतो, असा इशाराही यात देण्यात आला आहे. या लेखात म्हटले आहे की, भारताला असे वाटते की, चीनला रस्ता तयार करण्यापासून रोखण्याचा भारताचा निर्धार हा चीनच्या निश्चयाला चिरडून टाकू शकतो. संपूर्ण चीनच्या जनतेची अशी मागणी आहे की, घुसखोरांकडून आमच्या ज्या भागावर ताबा घेण्यात आला आहे तो भाग परत घेतला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला भारतीय किंवा कोणतीही आंतरराष्ट्रीय ताकद रोखू शकत नाही. जर पीपल्स लिबरेशन आर्मीने हल्ला केला, तर भारत त्याचा राजकीय आणि आर्थिक परिणाम सहन करण्यास सक्षम राहणार नाही. अशा परिस्थितीत भारताला फायदाच होईल, असा अंदाज काही भारतीय संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत असले तरी तो एक विनोद ठरेल.भारत आणि चीन यांच्यात डोकलाममध्ये ७० दिवसांपासून तणाव आहे. यावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. या भागात सैन्य कायम राहील अशी भूमिका भारताने घेतली आहे. त्यावर भाष्य करताना या लेखात म्हटले आहे की, चीनची ताकद ओळखण्यात भारत गंभीर चूक करीत आहे. भारतीय सुरक्षा अधिकाºयांच्या हवाल्याने भारतातील मीडियाने असे वृत्त दिले आहे की, चीन युद्धाची जोखीम स्वीकारणार नाही. छोट्या संघर्षालाही चीन घाबरतो, पण वेळ आली, तर प्रत्येक देश युद्धासाठी तयार असतो, असेही यात म्हटले आहे.

(लेखक निवृत्त आयएफएस अधिकारी असून त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्हिएन्ना येथील कार्यालयात राजदूत म्हणून काम केलेले आहे. बंगळुरुच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज’मध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीSushma Swarajसुषमा स्वराज