शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

pollution : गुडगाव ठरले भारतातील सर्वात प्रदूषित शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:55 IST

वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे भारतातील शहरी भागामधील प्रदूषणामध्ये वेगाने वाढ होत आहे.

गुडगाव - वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे भारतातील शहरी भागामधील प्रदूषणामध्ये वेगाने वाढ होत आहे. दरम्यान, गुरगाव हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर असल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील ज्या 62 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता तपासली त्यामध्ये गुरगावमधील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्यासे समोर आले. रविवारी येथे एअर क्वालिटी इंडेक्स 321 एवढा मापण्यात आला. हवा प्रदूषणाची ही सर्वात धोकादायक पातळी मानली जाते. दिल्ली-एनसीआरमधील अन्य प्रमुख शहरे असलेल्या दिल्ली, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथेही हवेची पातळी खराब असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे अधिकाऱ्यांनी गुडगांवमधील हवा प्रदूषित होण्यामागे अरब द्विपकल्पात आलेले धुळीचे वादळ कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. मात्र जबाबदार प्राधिकरणांकडून ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लान (जीआरएपी) ची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचा पर्यावरणवादी करत आहेत.   सीपीसीबीच्या एअर लॅब डिव्हिजनचे माजी प्रमुख दीपांकर साहा यांनी सांगितले की, हवा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका गुडगावला बसला आहे. गुडगाव दिल्लीच्या पश्चिमेस असल्याने आणि धुळीचे कण वायव्येकडून येत असल्याने गुडगावमधील हवा प्रदूषित झाली आहे. सध्या दिल्ली आणि एनसीआरमध्येही आर्द्रतेचा स्तर जास्त आहे. त्यामुळे धुलीकण हवेतील ओलाव्याला चिकटत आहेत. आता जोपर्यंत मुसळधार पाऊस पडत नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही. मात्र हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या स्थानिक घटकांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही."  

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतnewsबातम्या