शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राजकीय पक्षांनी करावा पर्यावरणस्नेही प्रचार, साेशल मीडिया जास्त वापरा, निसर्गप्रेमींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 12:07 IST

पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करावा.

कोलकाता : जैवविघटन न होणाऱ्या वस्तूंचा निवडणूक प्रक्रियेत तसेच प्रचारकार्यात वापर करू नका. त्याऐवजी डिजिटल किंवा अन्य घटकांचा उपयोग करावा, असे आवाहन पर्यावरणवादी, निसर्गप्रेमींनी राजकीय पक्षांना केले आहे. 

पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करावा. फ्लेक्स, प्लास्टिकचे ध्वज यांचा उपयोग टाळावा. निवडणुका होऊन गेल्यानंतर फलक व इतर गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होतो. त्यामुळे गटारे तुंबण्याचेही प्रकार घडतात. हे प्रकार टाळता येणे शक्य आहे. 

एसएमएस, व्हॉट्सॲप, रील्सद्वारे करावा प्रचार’पर्यावरणतज्ज्ञ सोमेंद्र मोहन घोष यांनी सांगितले की, उमेदवार मतदारांना एसएमएस, व्हॉट्सॲप, रील्सद्वारे प्रचाराचे संदेश पाठवू शकतात. प्रचारासाठी लागणारे फलक कॉटन किंवा कागदापासून बनविता येतील.पर्यावरणस्नेही घटकांपासून बनविलेल्या गोष्टींचा प्रचारकार्यात वापर वाढवायला हवा. अनेक वाहनांच्या ताफ्यासह उमेदवाराची मिरवणूक काढली जाते. त्यामुळेही वायुप्रदूषण वाढते. अशा गोष्टींपासून राजकीय पक्षांनी दूर राहायला हवे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४