शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

३९ दिवसांच्या चिमुकलीच्या अवयवदानाने भारावले मोदी; ‘मन की बात’मध्ये केले पालकांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:20 IST

देशात त्याबाबत जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तिप्पट वाढली आहे.

नवी दिल्ली : अवयवदान हे ईश्वराचे रूप असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या ९९ व्या भागात सांगितले की, आज देशात त्याबाबत जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तिप्पट वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी ३९ दिवसांच्या अबाबत या चिमुकलीच्या अवयवदानाचा उल्लेख केला. 

ऑल इंडिया रेडिओच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये अवयवदान करणाऱ्या चंडीगड येथील चिमुकल्या अबाबतचे पालक सुखबीर सिंग संधू, सुप्रीत कौर आणि झारखंडच्या सरायकेला येथील स्नेहलता यांचा मुलगा अभिजित चौधरी यांच्याशी पंतप्रधानांनी अवयवदानाच्या अनुभवांबद्दल चर्चा केली. मोदी म्हणाले, ‘राज्यांच्या अधिवास स्थापनेची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता रुग्णाला देशातील कोणत्याही राज्यात जाऊन अवयवदानासाठी नोंदणी करता येणार आहे. अवयवदानासाठी ६५ वर्षांखालील वयोमर्यादा काढून टाकण्याचा निर्णयही घेतला आहे.’

चिमुकली मानवतेच्या अमर गाथेची अमर प्रवासी 

अबाबतची कहाणी सांगताना पंतप्रधान म्हणाले की, ती केवळ ३९ दिवसांची असताना तिने हे जग सोडले, परंतु तिच्या पालकांनी मुलीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे कौतुक करताना पंतप्रधान त्यांना म्हणाले, ‘तुमची मुलगी मानवतेच्या अमर गाथेची अमर प्रवासी बनली आहे. शरीराच्या एका अंशाच्या रूपाने ती आजही उपस्थित आहे.’ याच क्रमाने, पंतप्रधानांनी वयाच्या ६३ व्या वर्षी हृदय, किडनी आणि यकृतदान करणाऱ्या स्नेहलता चौधरी यांच्या मुलाशी चर्चा केली. 

मोदी म्हणाले...

सर्व महिला भारताला आणि भारताच्या स्वप्नाला ऊर्जा देत आहेत, स्त्री शक्तीची ही ऊर्जा विकसित भारताचे जीवन आहे.n आज सौरऊर्जेच्या क्षेत्रात देश ज्या वेगाने पुढे जात आहे, ती स्वतःमध्ये एक अनोखी घटना आहे. मोठी उपलब्धी आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात