शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Narendra Modi in Rajya Sabha : विरोधकांवर मोदींचा निशाणा; सांगितलं, कोरोनाविरोधातील लढाईचं खर श्रेय कुणाला?

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 8, 2021 11:36 IST

मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र... (PM Narendra Modi targets opposition)

ठळक मुद्देकोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते.आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली.

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यसभेत उत्तर देण्यासाठी उभे आहेत. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. एवढेच नाही, तर या संकटाच्या काळात भारताने जगाला केल्या सहकार्याचाही उल्लेख केला. (The real credit for winning the battle against Corona pandemic goes to India says PM Modi)

मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र, आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली. ही लढाई कुठल्याही सरकारने अथवा व्यक्तीने जिंकलेली नाही. पण, भारताला तर याचे श्रेय नक्कीच जाते. त्याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे...? मात्र, त्याचीही चेष्टा केली जात आहे. 

...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!

कोरोना काळात एका वृद्ध महिलेने आपल्या झोपडीबाहेर दीवा लावला. पण त्याचीही चेष्टा केली गेली. देशाचं मनोधैर्य खच्ची होईल, अशा विषयांचे राजकारण विरोधकांनी करू नये, असेही मोदी म्हणाले.

Narendra Modi in Rajya Sabha Live: 'कृषी कायद्यातील सुधारणेला शरद पवारांचा विरोध नाही'

भारत संपूर्ण जगाला मदत पोहोचवतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्या देशाला तिसऱ्या जगाचा भाग मानले जात होते, आज त्याच भारताने एका वर्षात दोन कोरोना लशी तयार केल्या आणि जगालाही मदत पोहचवत आहे. जेव्हा कोरोनाविरोधात औषध उपलब्ध नव्हते, तेव्हा भारतानेच जगातील 150 देशांना औषध पोहोचविले आणि आज लस आली आसतानाही भारतच जगाला लस पुरवत आहे. तसेच देशातही केंद्र आणि राज्यांच्या सरकारांनी एकत्रितपणे काम केले आहे, असेही मोदी म्हणाले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या