शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

Narendra Modi in Rajya Sabha : विरोधकांवर मोदींचा निशाणा; सांगितलं, कोरोनाविरोधातील लढाईचं खर श्रेय कुणाला?

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 8, 2021 11:36 IST

मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र... (PM Narendra Modi targets opposition)

ठळक मुद्देकोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते.आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली.

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यसभेत उत्तर देण्यासाठी उभे आहेत. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. एवढेच नाही, तर या संकटाच्या काळात भारताने जगाला केल्या सहकार्याचाही उल्लेख केला. (The real credit for winning the battle against Corona pandemic goes to India says PM Modi)

मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र, आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली. ही लढाई कुठल्याही सरकारने अथवा व्यक्तीने जिंकलेली नाही. पण, भारताला तर याचे श्रेय नक्कीच जाते. त्याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे...? मात्र, त्याचीही चेष्टा केली जात आहे. 

...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!

कोरोना काळात एका वृद्ध महिलेने आपल्या झोपडीबाहेर दीवा लावला. पण त्याचीही चेष्टा केली गेली. देशाचं मनोधैर्य खच्ची होईल, अशा विषयांचे राजकारण विरोधकांनी करू नये, असेही मोदी म्हणाले.

Narendra Modi in Rajya Sabha Live: 'कृषी कायद्यातील सुधारणेला शरद पवारांचा विरोध नाही'

भारत संपूर्ण जगाला मदत पोहोचवतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्या देशाला तिसऱ्या जगाचा भाग मानले जात होते, आज त्याच भारताने एका वर्षात दोन कोरोना लशी तयार केल्या आणि जगालाही मदत पोहचवत आहे. जेव्हा कोरोनाविरोधात औषध उपलब्ध नव्हते, तेव्हा भारतानेच जगातील 150 देशांना औषध पोहोचविले आणि आज लस आली आसतानाही भारतच जगाला लस पुरवत आहे. तसेच देशातही केंद्र आणि राज्यांच्या सरकारांनी एकत्रितपणे काम केले आहे, असेही मोदी म्हणाले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या