शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

Narendra Modi in Rajya Sabha : विरोधकांवर मोदींचा निशाणा; सांगितलं, कोरोनाविरोधातील लढाईचं खर श्रेय कुणाला?

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 8, 2021 11:36 IST

मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र... (PM Narendra Modi targets opposition)

ठळक मुद्देकोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते.आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली.

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यसभेत उत्तर देण्यासाठी उभे आहेत. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. एवढेच नाही, तर या संकटाच्या काळात भारताने जगाला केल्या सहकार्याचाही उल्लेख केला. (The real credit for winning the battle against Corona pandemic goes to India says PM Modi)

मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र, आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली. ही लढाई कुठल्याही सरकारने अथवा व्यक्तीने जिंकलेली नाही. पण, भारताला तर याचे श्रेय नक्कीच जाते. त्याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे...? मात्र, त्याचीही चेष्टा केली जात आहे. 

...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!

कोरोना काळात एका वृद्ध महिलेने आपल्या झोपडीबाहेर दीवा लावला. पण त्याचीही चेष्टा केली गेली. देशाचं मनोधैर्य खच्ची होईल, अशा विषयांचे राजकारण विरोधकांनी करू नये, असेही मोदी म्हणाले.

Narendra Modi in Rajya Sabha Live: 'कृषी कायद्यातील सुधारणेला शरद पवारांचा विरोध नाही'

भारत संपूर्ण जगाला मदत पोहोचवतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्या देशाला तिसऱ्या जगाचा भाग मानले जात होते, आज त्याच भारताने एका वर्षात दोन कोरोना लशी तयार केल्या आणि जगालाही मदत पोहचवत आहे. जेव्हा कोरोनाविरोधात औषध उपलब्ध नव्हते, तेव्हा भारतानेच जगातील 150 देशांना औषध पोहोचविले आणि आज लस आली आसतानाही भारतच जगाला लस पुरवत आहे. तसेच देशातही केंद्र आणि राज्यांच्या सरकारांनी एकत्रितपणे काम केले आहे, असेही मोदी म्हणाले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या