शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वारशाचा विकास, विकासाचा वारसा निर्माण करणे महत्त्वाचे; PM मोदींचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 06:35 IST

पंतप्रधान मोदी भाजपशासित राज्यांच्या १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारांनी लोककल्याणासाठी समन्वित आणि मजबूत प्रयत्न केल्यास ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होऊ शकते. विकसित भारत या संकल्पनेत वारसा विकसित करणे आणि विकासाचा वारसा निर्माण करणे याला विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सुशासन कक्षाचे निमंत्रक विनय सहस्रबुद्धे यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार येथे दोन दिवसीय बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान भाजपशासित राज्यांच्या १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करत होते. 

मोदींनी देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या सरकारच्या अजेंड्याबद्दल तपशीलवार चर्चा केली आणि कल्याणकारी उपायांमध्ये लोकसहभागाच्या महत्त्वावर भर दिला. तसेच सरकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या वापरावर भर दिला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण