शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

Birbhum violence: बीरभूम हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, राज्यातील जनतेला केलं मोठं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 20:22 IST

यासंदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला, केंद्राकडून पूर्ण मदत मिळेल, असे आश्वासनही दिले आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. याच बरोबर, राज्य सरकार अशा लोकांना नक्कीच शिक्षा देण्याच्या दृष्टीने पावले उचलेल, आशाही मोदींनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले मोदी - पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचारासंदर्भात मी दुःख व्यक्त करतो. माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी आशा करतो की, राज्य सरकार, बंगालच्या महान धरतीवर, असे पाप करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी नक्कीच पावले उचलेल.'

जनतेलाही केलं आवाहन -पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी बंगालच्या जनतेलाही आवाहन करेल की, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना आणि अशा गुन्हेगारांची हिंमत वाढविणाऱ्यांनाही क्षमा करू नका.'

'केंद्र सरकार पूर्णपणे मदत करणार' -यासंदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला, केंद्राकडून पूर्ण मदत मिळेल, असे आश्वासनही दिले आहे. मोदी म्हणाले, 'केंद्र सरकारच्या वतीने, मी राज्याला आश्वासन देतो की, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देण्याच्या दृष्टीने, जी कोणती मदत लागेल, ती मदत पुरवीली जाईल.' 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी