शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पीएम नरेंद्र मोदींनी १९९१ मध्ये लाल चौकात फडकावला होता झेंडा; राहुल गांधींना भाजपचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 17:26 IST

काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली होती, आता ही यात्रा जम्मू काश्मिरमध्ये पोहोचली आहे.

काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली होती, आता ही यात्रा जम्मू काश्मिरमध्ये पोहोचली आहे. आज श्रीनगर येथे ही यात्रा संपली. मोठ्या पावसातही राहुल गांधींनी तिरंगा फडकवला आणि आपल्या समारोपाचे भाषण केले. 'आमची ही यात्रा द्वेषाच्या वातावरणात प्रेमासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात काश्मीरमध्ये अशा प्रकारे फिरण्याची हिंमत नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. या विधानावर भाजपने आता राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी आता ही यात्रा काढत आहेत, तर भाजपने 1991 मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली लालचौक येथे तिरंगा फडकावला होता, याचे सूत्रसंचालन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, असं प्रत्युत्तर ठाकूर यांनी दिले. 

भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. या यात्रेत काँग्रेसने बीफ पार्टी करणाऱ्यांना सामील करुन घेतले. या यात्रेत अपयशी नेत्यांनी कमल हसन यांना एक मुलाखत दिली आहे. काँग्रेसची ही यात्रा पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असा हल्लाबोल सुधांशु त्रिवेदी यांनी केला. 

खिशाला परवडणाऱ्या किंमतीत आली नवी कोरी E-Bike; फुल चार्जमध्ये १३० किमी धावणार

'हिंमत असेल तर माझा पांढरा टी-शर्ट लाल दाखवा'

या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'मी जम्मू-काश्मीरला भेटीसाठी पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की सुरक्षेला धोका आहे. पण मी असेच चालणार असे स्पष्टपणे सांगितले. मी फक्त टी-शर्ट घालून बाहेर पडलो आणि त्या लोकांना माझ्या पांढऱ्या टी-शर्टचा रंग लाल दाखवा असे आव्हान दिले. मला अनेक धमक्या दिल्या, मात्र जम्मू-काश्मीरच्या जनतेने मला मनापासून प्रेम दिले. जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार मी समजू शकतो, असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा