शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील प्रचार संपल्यावर मोदी म्हणाले, 'फिर एक बार, पूर्ण बहुमताचं सरकार'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले, मी मध्य प्रदेशात होतो, तिथूनच इकडे पोहोचलो. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. आपली लोकशाही विविधतेनं भरलेली आहे. . जगाला प्रभावित करणाऱ्या अनेक गोष्टी भारतात आहेत. सरकार सक्षम असल्यानंच आयपीएल, रमझान आणि नवरात्रीसारख्या गोष्टी शांततापूर्ण वातावरणात झाल्या. ही आपल्या देशाची ताकद आहे. पूर्ण बहुमताचं सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून पुन्हा निवडून येईल, असं फार वर्षांनंतर होणार असल्याचा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.2014मध्ये एकदा संधी मिळाली, आता 2019मध्ये पुन्हा एकदा संधी मिळत आहे. पाच वर्षांत मी भरीव काम केलं. अनेक चढ-उतार आले, पण प्रत्येकवेळी देशानं साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीतल्या प्रचारात मी पाच वर्षांच्या जनता जनार्दनानं दिलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त केले आहेत. जनता पहिल्यांहून अधिक आशीर्वाद आम्हाला देत आहे. 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल आला होता. 17 मे रोजी मोठी घटना घडली.आज 17 मे आहे. गेल्या निवडणुकीत याच दिवशी मोदींच्या उपस्थितीनं सट्टाबाजाराला मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी सट्टाबाजार बुडाला होता. त्यामुळे 17 मेपासूनही प्रामाणिकपणाची सुरुवात झाली होती. मला आतापर्यंत एकही कार्यक्रम रद्द करावा लागलेला नाही, असंही मोदी म्हणाले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी