शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CAA: मोदींना मठात येण्याची परवानगी का दिली?; पंतप्रधानांच्या 'त्या' विधानांमुळे रामकृष्ण मिशन नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 11:46 IST

मोदींच्या विधानांनंतर अनेक सदस्यांची रामकृष्ण मिशनला पत्रं

बेलूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठात केलेल्या राजकीय विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मोदींनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल (सीएए) केलेल्या विधानांचा मिशनशी संबंधित अनेकांनी निषेध केला असून काहींनी थेट मिशनच्या पदाधिकाऱ्यांना पत्रं लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोदींना मठात येण्याची परवानगी का दिली, अशी विचारणा या पत्रांमधून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी बेलूर मठाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सीएएवर भाष्य केलं. मोदींच्या या विधानांशी आमचा काहीही संबंध नसल्याचं मिशननं जाहीर केलं आहे. मोदींनी शनिवारी बेलूर मठाला भेट दिली. श्री रामकृष्ण ज्या खोलीत चिंतन करायचे, त्या खोलीचंदेखील मोदींनी दर्शन घेतलं. यानंतर मोदींनी मठात भाषण केलं. त्यात त्यांनी सीएएवर भाष्य केलं. सीएएमुळे कोणाचंही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही, याची ग्वाही मोदींनी दिली. मोदींची ही विधानं राजकीय स्वरुपाची असल्याचा दावा मठात येणाऱ्या भक्तांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 'द हिंदू'नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.पंतप्रधान मोदींनी केलेली वादग्रस्त राजकीय विधानं अतिशय दु:खद असल्याचं रामकृष्ण मिशनच्या एका सदस्यानं म्हटलं. रामकृष्ण मिशन अराजकीय संस्था आहे. त्यामुळे मोदींनी मिशनच्या व्यासपीठाचा राजकीय वापर करायला नको होता, असं मत या सदस्यानं व्यक्त केलं. या सदस्यानं दिवंगत स्वामी आत्मस्थानानंद यांच्याकडून दीक्षा घेतली आहे. स्वामी आत्मस्थानानंद आपले गुरू असल्याचा दावा मोदींनी केला होता. रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत पद्धत आहे. मोदींना कोणीही अधिकृतपणे दीक्षा दिलेली नाही, असं मिशनचे सदस्य गौतम रॉय यांनी सांगितलं. मठात येऊन राजकीय विधानं करण्याची परवानगी मोदींना देण्यात आली नव्हती, असंदेखील गौतम म्हणाले. गेल्या काही वर्षांत मिशनचा राजकीय वापर केला जात आहे. मोदींनी मठाला दिलेल्या भेटीतूनही तेच दिसतं, असं गौतम यांनी म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी