शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 09:05 IST

पंतप्रधान; नवे मंत्री परिचयाविना राहिल्याने मोदी गेले निघून

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात गदरोळाने झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या मंत्र्यांची ओळख करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले. मात्र, विरोधकांनी विविध ज्वलंत प्रश्नांवर घोषणबाजी करून गोंधळ घातला. त्यामुळे ४३ नव्या मंत्र्यांचा परिचय मात्र होऊ शकला नाही. या एकूण प्रकारावरून मोदींनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आणि ते सभागृहातून निघून गेले. महिला तसेच मागासवर्गीय, आदिवासी समाजातील सदस्यांना मंत्रिपद मिळत असल्याचे विरोधकांच्या पचनी पडत नसल्याची टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर प्रथेनुसार पंतप्रधान मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी उभे राहिले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इंधनाच्या वाढलेल्या किमती तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अनेक सदस्य फलके घेऊन लोकसभाध्यक्षांच्या आसनापुढे आले. 

देशामध्ये ४० कोटींहून अधिक `बाहुबली’

देशामध्ये ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, असे ४० कोटींपेक्षा अधिक `बाहुबली’ कोरोनाविरोधी लढ्यासाठी सज्ज झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. सभागृहाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, कोरोना लस बाहूमध्ये (दंडामध्ये) टोचून घेतली जाते. देशात ४० कोटींपेक्षा अधिक लोकांनी ही लस टोचून घेतली आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकार