शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पीएम-किसान योजनेत वर्षअखेरपर्यंत 10 कोटी शेतकऱ्यांना सामावून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 02:12 IST

कृषिमंत्र्यांची घोषणा; पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्ये सहभागी

नवी दिल्ली : येत्या वर्षअखेरपर्यंत १0 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम-किसान) योजनेत सामावून घेतले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शुक्रवारी सांगितले. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला एका वर्षात ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांत दिले जाणार आहेत.तोमर यांनी सांगितले की, ५.८८ कोटी छोट्या शेतकºयांना आतापर्यंत २ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असून, ३.४0 कोटी शेतकºयांना दुसरा हप्ता मिळाला आहे. तोमर यांनी सांगितले की, प. बंगालवगळता सर्व राज्ये या योजनेत सहभागी आहेत. योजनेची प्रगती आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. वर्षअखेरपर्यंत १0 कोटी शेतकºयांना योजनेत सामावून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व १४.५ कोटी शेतकºयांना योजनेत सहभागी करून घेण्यात येईल. या योजनेला जमीनधारणेची कोणतीही मर्यादा नाही.खर्च होतील ८७ हजार कोटी२0१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी २४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे योजनेची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या १२.५ कोटी छोट्या व मध्यम शेतकºयांनाच या योजनेचा लाभ देण्याचे ठरले होते. नंतर आणखी २ कोटी शेतकºयांना योजनेत सहभागी करून घेण्यात आले. २0१९-२0 या वर्षात या योजनेवर ८७,२१७.५0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी