शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पीएम-किसान योजनेत वर्षअखेरपर्यंत 10 कोटी शेतकऱ्यांना सामावून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 02:12 IST

कृषिमंत्र्यांची घोषणा; पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्ये सहभागी

नवी दिल्ली : येत्या वर्षअखेरपर्यंत १0 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम-किसान) योजनेत सामावून घेतले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शुक्रवारी सांगितले. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला एका वर्षात ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांत दिले जाणार आहेत.तोमर यांनी सांगितले की, ५.८८ कोटी छोट्या शेतकºयांना आतापर्यंत २ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असून, ३.४0 कोटी शेतकºयांना दुसरा हप्ता मिळाला आहे. तोमर यांनी सांगितले की, प. बंगालवगळता सर्व राज्ये या योजनेत सहभागी आहेत. योजनेची प्रगती आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. वर्षअखेरपर्यंत १0 कोटी शेतकºयांना योजनेत सामावून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व १४.५ कोटी शेतकºयांना योजनेत सहभागी करून घेण्यात येईल. या योजनेला जमीनधारणेची कोणतीही मर्यादा नाही.खर्च होतील ८७ हजार कोटी२0१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी २४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे योजनेची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या १२.५ कोटी छोट्या व मध्यम शेतकºयांनाच या योजनेचा लाभ देण्याचे ठरले होते. नंतर आणखी २ कोटी शेतकºयांना योजनेत सहभागी करून घेण्यात आले. २0१९-२0 या वर्षात या योजनेवर ८७,२१७.५0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी