शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बोलण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या संस्थांवर सुनियोजित हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 06:38 IST

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप

केंब्रिज (ब्रिटन) : भारतातील लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या संस्थांवर सुनियोजित हल्ला होत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केला. केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये आयोजित इंडिया ॲट ७५ या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि विशेषत: मूळ भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हिंदू राष्ट्रवाद, काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाची भूमिका आणि देशातील लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न या विषयावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्यासाठी भारत तेव्हा जिवंत होतो, जेव्हा भारत बोलत असतो. जेव्हा हा देश गप्प होतो, तेव्हा तो नीरस होतो. संसद, निवडणूक प्रणाली, लोकशाहीची पायाभूत रचना यावर एका संघटनेकडून ताबा मिळविला जात आहे. या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर टीकाही केली. (वृत्तसंस्था)

तो धडा देणारा मोठा अनुभव तीन दशकांपूर्वी वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला. माझ्यासाठी धडा देणारा जीवनातील हा सर्वात मोठा अनुभव होता, असेही राहुल गांधी म्हणाले. या घटनेनंतर मला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या बहुधा मी कधीच शिकू शकलो नसतो. एक मुलगा म्हणून मी वडिलांना गमावलो होतो, हे खूपच दु:खद होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी