शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पेट्रोल-डिझेल दरवाढीतून लोकांना दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाही मोदी सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 09:45 IST

सर्वसामान्य लोकांना वाढत्या किंमतीमधून दिलासा देण्याच्या मूडमध्ये मोदी सरकार दिसत नाहीये.

नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमती सर्वसामान्यांमध्ये चिंतेचा विषय आहे. विरोधकांकडूनही मोदी सरकारवर कडाडून टीका होते आहे. पण असतानाही सर्वसामान्य लोकांना वाढत्या किंमतीमधून दिलासा देण्याच्या मूडमध्ये मोदी सरकार दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजाता कच्च्या तेलाच्या किंमती खूप वाढल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे सरकार चिंतीत तर आहे पण तरीसुद्धा अबकारी कर कमी करण्यासारखी पावलं उचलून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. 

सरकारने कर कमी केला तर अनेक कल्याणकारी योजनांसाठी निधी जमा करण्यावर त्याचा परिणाम होईल. सध्या नियंत्रणात असलेली महागाईवर याचा परिणाम होईल. बाजाराला लक्षात घेऊन अशाप्रकारची पावलं उचलणं आता योग्य नाही. गेल्या दोन दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती दोन डॉलर प्रति बॅरलने कमी झाल्या. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि तेथे नवीन सरकारच्या स्थापनेनंतर आता ग्राहकांना तात्काळा दिलासा देण्यासाठी काही राजकीय दबाव नाही. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणुका आहेत. त्यामुळे सरकारकडे इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी योग्य वेळ आहे. 

'सध्याजी जी परिस्थिती आहे. ती सुखावणारी नाही. पण याचा सामना करावा लागेल. अनेक वेळा अर्थव्यवस्थेच्या हितासाठी आणि आर्थिक परिस्थिती पाहता असे कठोर निर्णय घ्यावे लागतात, असं मत एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने मांडलं आहे. 2014 मध्ये भाजपाने काँग्रेस विरोधात तेलाच्या वाढत्या किंमतीचा मुद्दा उठवला होता. पण वर्तमानात भाजपा सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे विरोधकांच्या टीकेचा धनी होते आहे.