शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धर्माला बदनाम करणारे अधर्मीच; नितीश कुमार यांचा गिरीराज सिंहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:05 IST

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी ईदनिमित्त गांधी मैदानावर जाऊन मुस्लीमांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम इदैन मौलाना महसूद अहमद कादरी नदवी यांच्याशी नितीश कुमार यांनी चर्चा केली.

नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनाटेडचे प्रमुख नितीश कुमार आणि भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांच्यातील शाब्दीक चकमक अद्याप सुरुच आहेत. आता नितीश कुमार यांनी गिरीराज सिंह यांच्यावर कडाडून टीका केली आहे. नितीश कुमार यांनी नाव न घेता गिरीराज सिंह यांना अधर्मी म्हटले.

नितीश कुमार म्हणाले की, जे लोक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करत नाहीत, ते अधर्मी असतात. अशा लोकांची धर्मावर अजिबात श्रद्धा नसते. हीच लोक धर्माला बदनाम करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यापैकी अनेक लोकांना मी चांगलच ओळखतो. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे कुठल्याही थराला जावू शकतात, अशी टीका नितीश कुमार यांनी गिरीराज सिंह यांचे नाव न घेता केली.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी ईदनिमित्त गांधी मैदानावर जाऊन मुस्लीमांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम इदैन मौलाना महसूद अहमद कादरी नदवी यांच्याशी नितीश कुमार यांनी चर्चा केली.

यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. समाजात सद्भावना आणि आपुलकीचे वातावरण तयार व्हावे, यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करतो. देशात प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. प्रत्येक धर्माच्या सणांसाठी शुभेच्छा देतो. बिहामध्ये दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे प्रार्थना करतो, की राज्यात दुष्काळ पडू नये, असंही नितीश कुमार यांनी म्हटले.