शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

"लोकांना धाक दाखवून गप्प बसविण्यात आले", संदेशखालीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:24 IST

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली असून, तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली असून, तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. तिथे काही जणांनी लोकांना धाकदपटशा करून गप्प बसण्यास भाग पाडले, असे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने शनिवारी म्हटले आहे. 

अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही असे संदेशखालीसंदर्भातील आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या पथकाने संदेशखालीत  येथे जाऊन तेथील स्थितीची पाहणी केली होती. आयोगाने सांगितले की, संदेशखालीमध्ये ज्यांच्यावर अत्याचार झाला, ते दडपणाखाली वावरत होते. आपण तक्रार केल्यास सूड उगवला जाईल असे त्यांना वाटत होते. 

निदर्शनानंतर कारवाईअत्याचारांविरोधात गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी निदर्शने करीत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर स्थानिक यंत्रणांनी कारवाईसाठी हालचाल केली, असेही आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल