शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
3
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
4
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
5
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
6
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
7
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
8
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
9
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
10
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
11
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
12
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
13
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी
14
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
15
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
16
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
17
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
18
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
19
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

"लोकांना धाक दाखवून गप्प बसविण्यात आले", संदेशखालीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:24 IST

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली असून, तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली असून, तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. तिथे काही जणांनी लोकांना धाकदपटशा करून गप्प बसण्यास भाग पाडले, असे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने शनिवारी म्हटले आहे. 

अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही असे संदेशखालीसंदर्भातील आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या पथकाने संदेशखालीत  येथे जाऊन तेथील स्थितीची पाहणी केली होती. आयोगाने सांगितले की, संदेशखालीमध्ये ज्यांच्यावर अत्याचार झाला, ते दडपणाखाली वावरत होते. आपण तक्रार केल्यास सूड उगवला जाईल असे त्यांना वाटत होते. 

निदर्शनानंतर कारवाईअत्याचारांविरोधात गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी निदर्शने करीत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर स्थानिक यंत्रणांनी कारवाईसाठी हालचाल केली, असेही आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल