शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

लोकांमध्ये नाराजी आहे; तरीही आम्हीच जिंकू, अमित शहा यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:22 IST

जातींची अस्तित्वात आलेली नवी आघाडी आणि हार्दिक पटेल यांनी उभे केलेले आव्हान याबरोबरच २२ वर्षांच्या अखंड सत्तेमुळे राज्यातील भाजपा सरकारविषयी लोकांमध्ये नाराजी आहे...

अहमदाबाद : जातींची अस्तित्वात आलेली नवी आघाडी आणि हार्दिक पटेल यांनी उभे केलेले आव्हान याबरोबरच २२ वर्षांच्या अखंड सत्तेमुळे राज्यातील भाजपा सरकारविषयी लोकांमध्ये नाराजी आहे, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मान्य केले आहे. मात्र भाजपा १८२ जागांच्या विधानसभेत १५० जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.ग्रामीण भागात पटेल समुदाय नाराज आहे आणि पिकांना आधारभूत भावाचाही प्रश्न आहे. नागरी भागांत वस्तू आणि सेवा कर, नोटाबंदीसारखे प्रश्न आहेत. यामुळे भाजपाला जोरदार संघर्ष करावा लागतोय असे तुम्हाला वाटते का, यावर शाह म्हणाले की, मला तसे वाटत नाही. काँग्रेसने राज्यात भाजपाला आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. तुम्ही त्याचा कसा प्रतिकार करणार, असे विचारले असता शहा म्हणाले की, असे तर्क सर्वच निवडणुकांत पसरवले जातात परंतु मागे भाजपा तीनचतुर्थांश बहुमताने विजयी झाला आहे. १९९५पासून गुजरातची जनता भाजपाला पाठिंबा देत आहे. विकासाचा कार्यक्रम पुढेही सुरू ठेवण्यासाठी राज्यातील जनतेने आमच्यावर पुन्हा विश्वास टाकावा, असे मी आवाहन करतो.मोदी पंतप्रधान बनल्यानंतर सकारात्मक, अनुकूल बदल घडले, मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी पुढाकार घेतला, असे उत्तर त्यांनी दिले.काँग्रेसने गुजरातेत जातींचे राजकारण लादण्याचा प्रयत्न केला आहे आणि पूर्वीही केला होता. खाम (क्षत्रिय, हरीजन, आदिवासी, मुस्लीम) प्रयोग काँग्रेसने केला. त्यामुळे लोक अनेक वर्षे भरडून निघाले. अनेक जातींत संघर्ष उडाले, कित्येक महिने संचारबंदी लावली गेली होती, अनेक जणांचे प्राण गेले आणि विकासाचा कार्यक्रम थांबला, असेही ते उत्तरले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017