शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पेन्शनच्या नियमात मोठा बदल! आता महिन्याच्या 'या' तारखेला मिळणार पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 05:39 IST

ईपीएफओने नुकतेच एक परिपत्रक काढले असून यात म्हटले आहे की, आरबीआयच्या सूचनेनुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये, बँकांना पेन्शन महिनाअखेरीस द्यावी लागेल

नवी दिल्ली : कर्मचारी पेन्शन योजनेच्या (ईपीएस) पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी आहे. आता त्यांची पेन्शन महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मिळणार आहे. कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन ठरवलेल्या तारखेला होत नसल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पेन्शनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या, ईपीएस पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शनची रक्कम सामान्यतः महिन्याच्या सुरुवातीला खूप उशिरा जमा केली जाते. यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.ईपीएफओने नुकतेच एक परिपत्रक काढले असून यात म्हटले आहे की, आरबीआयच्या सूचनेनुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये, बँकांना पेन्शन महिनाअखेरीस द्यावी लागेल.ईपीएस काय आहे?खासगी क्षेत्रातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ (ईपीएस) सुरू करण्यात आली. ईपीएसमध्ये कमाल मासिक योगदान १२५० रुपये आहे. वयाच्या ५८ नंतर, कर्मचाऱ्याला ईपीएसच्या पैशातून मासिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन