शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, प्रियांका गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 05:34 IST

प्रियांका गांधी यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात राज्य सरकारच्या आदेशानंतरही शेतातील उभे पीक काढणीचे काम सुरू होऊ शकलेले नाही. याबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र लिहून त्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या पत्रात प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, राज्यात आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. राज्यासाठी आर्थिक पुनर्निर्माण टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा. शेतीच्या प्रश्नाबाबत त्यांनी म्हटले आहे की, कम्बाईन मशीन चालक अन्य राज्यांतून येतात. परिणामी, प्रशासन त्यांना राज्यात येण्याची परवानगी देत नाही. कटाई मशीनच्या मालकांना प्रशासनाची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाड्याने कटाई मशीनही मिळत नाही. ऊस उत्पादक शेतकºयांची थकीत रक्कम देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.काच, पितळ उद्योग अडचणीत च्फिरोजाबादचा काच उद्योग, मुरादाबादचा पितळ उद्योग सध्या अडचणीत आहे. या उद्योगातील कामगारांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आर्थिक पुनर्निर्माणासाठी तज्ज्ञांना सोबत घेऊन टास्क फोर्स स्थापन करावा, मजुरांना नगदी आर्थिक सहायता आणि मोफत धान्य देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथFarmerशेतकरी