शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, प्रियांका गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 05:34 IST

प्रियांका गांधी यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात राज्य सरकारच्या आदेशानंतरही शेतातील उभे पीक काढणीचे काम सुरू होऊ शकलेले नाही. याबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र लिहून त्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या पत्रात प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, राज्यात आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. राज्यासाठी आर्थिक पुनर्निर्माण टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा. शेतीच्या प्रश्नाबाबत त्यांनी म्हटले आहे की, कम्बाईन मशीन चालक अन्य राज्यांतून येतात. परिणामी, प्रशासन त्यांना राज्यात येण्याची परवानगी देत नाही. कटाई मशीनच्या मालकांना प्रशासनाची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाड्याने कटाई मशीनही मिळत नाही. ऊस उत्पादक शेतकºयांची थकीत रक्कम देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.काच, पितळ उद्योग अडचणीत च्फिरोजाबादचा काच उद्योग, मुरादाबादचा पितळ उद्योग सध्या अडचणीत आहे. या उद्योगातील कामगारांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आर्थिक पुनर्निर्माणासाठी तज्ज्ञांना सोबत घेऊन टास्क फोर्स स्थापन करावा, मजुरांना नगदी आर्थिक सहायता आणि मोफत धान्य देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथFarmerशेतकरी