शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दरवर्षी १४ ऑगस्टला फाळणी वेदना स्मृतिदिन, समाजात एकोपा वाढायला हवा - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 06:22 IST

Narendra Modi : रविवारी देशात ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सामाजिक दुही दूर सारून एकोपा वाढावा यासाठीच फाळणी वेदना स्मृतिदिन पाळण्यात येणार आहे. देशातील सर्व लोकांमध्ये सलोखा कायम राहावा हाही या दिनामागचा उद्देश आहे.

नवी दिल्ली : देशाच्या फाळणीच्या वेदना कधीच विसरता येणार नाहीत. हिंसाचार व विद्वेषामुळे लाखो बंधुभगिनींना स्थलांतर करावे लागले. अनेक लोकांनी आपला जीव गमावला. त्या लोकांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी यापुढे दरवर्षी १४ ऑगस्टला फाळणी वेदना स्मृतिदिन (विभाजन विभीषिका स्मृती दिवस) पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.रविवारी देशात ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सामाजिक दुही दूर सारून एकोपा वाढावा यासाठीच फाळणी वेदना स्मृतिदिन पाळण्यात येणार आहे. देशातील सर्व लोकांमध्ये सलोखा कायम राहावा हाही या दिनामागचा उद्देश आहे.देशाच्या स्वातंत्र्यदिनी उद्या, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करतील. त्यामध्ये ते कोणते मुद्दे मांडणार आहेत याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होत असतानाच भारताची फाळणी झाली व त्यातून १९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाली. १४ ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्यदिन साजरा करतो. भारताची झालेली फाळणी ही कधीही भरून न येणारी जखम आहे असे म्हटले जाते.

महात्मा गांधी यांचे शांततेसाठी प्रयत्नभारताच्या फाळणीच्या वेळी नौखाली व बिहारसहित अन्य काही प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या होत्या. नौखालीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधी यांनी त्या भागाचा दौराही केला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन