शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पक्षांनी खासदारांना आचारसंहिता लावावी- व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 01:44 IST

पावसाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत समाधानी

नवी दिल्ली : आपल्या खासदारांनी संसदेत कसे वागावे याबाबत सर्व पक्षांनी आचारसंहिता लागू करण्याची गरज आहे असे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर शुक्रवारी नायडू पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, संसदेत खासदारांनी कसे वागावे याबाबतच्या आचारसंहितेचा सर्व राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्येही आवर्जून उल्लेख करायला हवा.राज्यसभेत ३७० कलमाचा प्रस्ताव मांडल्यानंतर निषेध म्हणून पीडीपीच्या एका खासदाराने राज्यघटनाच फाडली होती. या पक्षाच्या आणखी एका खासदाराने स्वत:चा सदराच फाडला. दुसऱ्या दिवशी लोकसभेत हा प्रस्ताव सादर झाल्यावर गदारोळाची पुनरावृत्ती झाली. तिथेही हा प्रस्ताव संमत झाला. महत्त्वाची विधेयके चर्चेस आली असताना संसदेच्या कामकाजात अडथळे आणणाऱ्यांबद्दल राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू