शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

संसद अधिवेशनाला खासदार रोटेशनने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:25 IST

‘लोकमत’ला समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हे वेगवेगळ््या राजकीय पक्षांशी त्यांचे खासदार आळीपाळीने हजर राहावेत म्हणून संपर्क साधत आहेत.

हरीश गुप्ता ।

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला खासदार येतील ते आवर्तन (रोटेशन) पद्धतीने. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर सामाजिक अंतर राखण्यासाठी या पद्धतीने अधिवेशन घेतले जाऊन सदस्यांना आवर्तनाने हजर राहण्यास सांगितले जाईल.

‘लोकमत’ला समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हे वेगवेगळ््या राजकीय पक्षांशी त्यांचे खासदार आळीपाळीने हजर राहावेत म्हणून संपर्क साधत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘अध्यक्ष तीन दिवसांपूर्वी याबाबत माझ्याशी बोलले. खासदारांनी आवर्तन पद्धतीने हजर राहण्यास आमचा काही आक्षेप नाही.’’ लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही याबाबत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे.लोकसभेत काँग्रेसच्या ५४ खासदारांचे नेते अधिर रंजन चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘‘सन्माननीय, सभापतींशी या सूचनेवर चर्चा झाली असून आम्हाला कोणताही आक्षेप नाही.खासदारांची आळीपाळीने उपस्थिती ही एक दिवसआड किंवा तीन दिवसांतून एकदा असू शकेल. याचा अर्थ प्रत्येक पक्षाचे एक तृतीयांश खासदार विशिष्ट दिवस येतील आणि राहिलेले खासदार नंतरच्या दोन दिवसांत. ही काही आदर्श परिस्थिती नाही आणि आम्हाला ती आवडलेली नाही. परंतु, परिस्थितीमुळे सध्या पर्याय नाही.’’दोन अधिवेशनांत सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये या घटनेतील अटीचेपालन करण्यासाठी हे छोटेसे अधिवेशन घेतलेजात आहे. शेवटचे अधिवेशन २३ मार्च रोजी घेतले गेले होते व पुढील अधिवेशन २३ सप्टेंबरपूर्वी घेतले जायला हवे.—————————-

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMember of parliamentखासदार