शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संसद अधिवेशनाला खासदार रोटेशनने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:25 IST

‘लोकमत’ला समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हे वेगवेगळ््या राजकीय पक्षांशी त्यांचे खासदार आळीपाळीने हजर राहावेत म्हणून संपर्क साधत आहेत.

हरीश गुप्ता ।

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला खासदार येतील ते आवर्तन (रोटेशन) पद्धतीने. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर सामाजिक अंतर राखण्यासाठी या पद्धतीने अधिवेशन घेतले जाऊन सदस्यांना आवर्तनाने हजर राहण्यास सांगितले जाईल.

‘लोकमत’ला समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हे वेगवेगळ््या राजकीय पक्षांशी त्यांचे खासदार आळीपाळीने हजर राहावेत म्हणून संपर्क साधत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘अध्यक्ष तीन दिवसांपूर्वी याबाबत माझ्याशी बोलले. खासदारांनी आवर्तन पद्धतीने हजर राहण्यास आमचा काही आक्षेप नाही.’’ लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही याबाबत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे.लोकसभेत काँग्रेसच्या ५४ खासदारांचे नेते अधिर रंजन चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘‘सन्माननीय, सभापतींशी या सूचनेवर चर्चा झाली असून आम्हाला कोणताही आक्षेप नाही.खासदारांची आळीपाळीने उपस्थिती ही एक दिवसआड किंवा तीन दिवसांतून एकदा असू शकेल. याचा अर्थ प्रत्येक पक्षाचे एक तृतीयांश खासदार विशिष्ट दिवस येतील आणि राहिलेले खासदार नंतरच्या दोन दिवसांत. ही काही आदर्श परिस्थिती नाही आणि आम्हाला ती आवडलेली नाही. परंतु, परिस्थितीमुळे सध्या पर्याय नाही.’’दोन अधिवेशनांत सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये या घटनेतील अटीचेपालन करण्यासाठी हे छोटेसे अधिवेशन घेतलेजात आहे. शेवटचे अधिवेशन २३ मार्च रोजी घेतले गेले होते व पुढील अधिवेशन २३ सप्टेंबरपूर्वी घेतले जायला हवे.—————————-

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMember of parliamentखासदार