शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

संसदेचे अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:11 IST

त्या आधारावर केंद्रीय मंत्रिमंडळ २६ आॅगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊन अधिसूचना जारी करण्याबाबत सांगू शकते.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय सचिवालयाने अशा आशयाची माहिती सरकारला दिली आहे. त्या आधारावर केंद्रीय मंत्रिमंडळ २६ आॅगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊन अधिसूचना जारी करण्याबाबत सांगू शकते.कठोर नियमावलीत सुरू होणाºया या अधिवेशनाचा कालावधीही कमी केला जात आहे. संसदेतील बैठक व्यवस्थेबाबत दोन्ही सभागृहांचे सचिवालय आताही विचारमंथन करीत आहेत. हे संसदेच्या केंद्रीय कक्षात माजी खासदार, पत्रकारांना प्रवेश नसेल.पत्रकार दीर्घेमध्ये ५५ ते ६० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या पत्रकारांना संसद परिसरात प्रवेश मिळणार नाही. संसद अधिवेशन सुरू होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसने विरोधी पक्षांसमवेत मिळून रणनीती आखून सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलामनबी आझाद यांनी माकपा, सपासह इतर काही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे व याबाबतची चर्चा सुरू आहे.