शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

Coronavirus: शौर्यपदक विजेत्या मुलाच्या अंत्यविधीला निवृत्त फौजी असलेल्या वडिलांची २ हजार कि.मी. परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 05:32 IST

संडे अँकर। विशेष विमानाअभावी करावा लागला रस्त्याने खडतर प्रवास

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील शौर्यपदक विजेते कर्नल नवज्योतसिंग बाल यांचे दुर्मिळ कर्करोगाने बंगळुरू येथील लष्करी इस्पितळात शुक्रवारी दुर्दैवी निधन झाले. याहून दुर्दैव असे की, लष्करातूनच निवृत्त झालेल्या त्यांच्या ८३ वर्षांच्या वडिलांसह अन्य कुटुंबियांना अंत्यविधीला येण्यासाठी लष्कराचे विशेष विमान उपलब्ध करून द्यायचे की नाही याचा निर्णय ‘लालफिती’त अडकल्याने या दु:खी कुटुंबास गुरुग्राम ते बंगळुरू हा सुमारे दोन हजार कि.मी.चा प्रवास ‘लॉकडाऊन’मध्ये करण्याचे दिव्य त्यांच्या नशिबी ाले.

कर्नल नवज्योतसिंग यांचे ८३ वर्षांचे वडील, आई व भाऊ असे कुटुंबीय शुक्रवारी दुपारी गुरुग्रामहून रवाना झाले व ते रविवारी सकाळपर्यंत बंगळुरू येथे पोहोचणे अपेक्षित आहे.सैन्य दलातील अधिकाऱ्याचे पार्थिव त्याच्या घरी नेण्यासाठी सैन्य दलाचे विमान वापरता येते. परंतु सैन्य दलात नसलेल्या त्याच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी सैन्य दलाच्या विमानाने आणायचे असेल तर त्यासाठी विशेष परवानगी लागते.निडर लष्करी कमांडो गमावलाच्कर्नल नवज्योतसिंग बाल यांच्या अकाली निधनाने ‘भीती हा शब्दही माहीत नसलेला एक निडर अधिकारी गमावल्याची’ खंत लष्करी वर्तुळात व्यक्त होत आहे. लष्कराच्या ‘२ पॅरा एसएफ युनिट’ या विशेष कमांडो तुकडीचे ते कमांडर होते.च्युनिटचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर लगचेच त्यांनी काश्मीरच्या लोलाब खोºयात हातघाईच्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला होता. त्याबद्दल ‘शौर्यपदक’ हे दुसºया क्रमांकाचे पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले होते; पण दुर्दैवाने त्यांना कर्करोग झाला. त्यातच त्यांचा उजवा हात गेल्या वर्षी कापून टाकावा लागला.च्तरीही लष्करी अधिकाºयास साजेशा सळसळत्या चैतन्याने ते दैनंदिन कामे करीत होते. परंतु अखेर कर्करोगाने त्यांच्यावर मात केली. त्यांच्या पश्चात पत्नी व अनुक्रमे आठ व चार वर्षांचे दोन मुले आहेत.दिरंगाई...दिवंगत कर्नल नवज्योतसिंग यांचे वडीलही लष्कराचे निवृत्त अधिकारी आहेत व त्यांचे वय ८० च्या पुढे आहे हे लक्षात घेऊन लष्कराने त्यांच्यासाठी हवाई दलाचे विमान वापरायची परवानगी घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अर्ज केला. ‘लालफिती’च्या दिरंगाईमुळे या कुटुंबाला रस्त्याने प्रवास करावा लागला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूBengaluruबेंगळूरIndian Armyभारतीय जवान