शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

सनातन वाद : उदयनिधींचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचं बक्षीस, परमहंस आचार्य यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:28 IST

सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही. होय, जर कोणी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल बोलले तर तो नक्कीच नष्ट होईल, असे परमहंस आचार्य म्हणाले.

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayandihi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसह अमित शहा आणि इतर अनेक भाजप नेत्यांनी हिंदू धर्माच्या अपमानाचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, अयोध्येच्या तपस्वी शिबिरातील संत जगतगुरू परमहंस आचार्य यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीबद्दल उदयनिधी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांचा प्रतीकात्मक शिरच्छेद करण्यात आला. 

परमहंस आचार्य म्हणाले की, जो कोणी उदयनिधी यांचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. उदयनिधी यांनी देशातून डास, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांसारखे सनातन धर्म संपवण्याच्या बोलण्याने आपण खूप दुखावलो आहोत, असे परमहंस आचार्य म्हणाले. तसेच, लाखो वर्षांपूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे सनातन धर्म. दोन हजार वर्षापासून काही धर्म रंगलेले धर्म बनले आहेत. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे सनातन धर्म. सनातन धर्माला सुरुवात किंवा अंत नाही. सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही. होय, जर कोणी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल बोलले तर तो नक्कीच नष्ट होईल, असे परमहंस आचार्य म्हणाले.

याचबरोबर, परमहंस आचार्य म्हणाले की, आज मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करतो, द्रमुक नेते उदयनिधी यांचे शीर आणणाऱ्याला मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस देईन. जर कोणी त्यांचे डोके आणले नाही तर मी स्वतः त्यांचा शिरच्छेद करेन. मी तलवार तयार केली आहे. मी स्वतः जाऊन त्याचा शिरच्छेद करणार आहे. याचबरोबर, सनातन धर्म हा मानवतावादी, अहिंसा आहे, हे उदयनिधी यांना माहीत आहे. होय आम्ही मानवतावादी आहोत, परंतु आम्ही राक्षसांना देखील मारतो. उदयनिधी राक्षस बनले आहेत, असेही परमहंस आचार्य यांनी सांगितले.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?तामिळनाडू सरकारमधील क्रिडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. ते म्हणाले होते, "डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणTamilnaduतामिळनाडू