शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘पाकिस्तानचा कर्तारपूर निव्वळ दिखावा’ भारताने प्रस्ताव केला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 00:05 IST

भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे बंद

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्चपासून बंद असलेला कर्तारपूर कॉरिडॉर महाराजा रणजितसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या सोमवारपासून (२९ जून) पुन्हा खुला करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने अमान्य केला आहे. पाकिस्तान कॉरिडॉर खुले करण्यास तयार असले तरी भारतातून तेथे शीख यात्रेकरूंना पाठविणे शक्य नसल्याने हा निव्वळ दिखावा असल्याचे भारताचे म्हणणे आहे.

भारतातील पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक देव गुरुद्वारा ते पाकिस्तानमधील कर्तारपूर गुरुद्वारा यांना जोडणारा अलीकडेच बांधण्यात आलेला ४.३ कि.मी. लांबीचा विशेष रस्ता कर्तारपूर कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. हा कॉरिडॉर येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी टष्ट्वीटरवर जाहीर केले होते.त्यावर प्रतिक्रिया देताना भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हा कारिडॉर बांधताना दोन्ही देशांमध्ये जो समझोता झाला आहे, त्यानुसार यात्रेकरूंच्या येण्या-जाण्याची किमान सात दिवस आधी पूर्वसूचना दिली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ दोन दिवस आधी कळवून यात्रेकरूंना जाणे शक्य नाही. शिवाय भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास बंद केला आहे, तसेच दोन्ही देशांमधील कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे.

 

टॅग्स :PunjabपंजाबPakistanपाकिस्तान