शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, करणार 'एअर स्ट्राईक पे चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 10:54 IST

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. त्यासाठी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून नोटीसही जारी करण्यात आलं आहे. देशातील लष्कर आणि सुरक्षा संबंधी राजधानी इस्लामाबाद येथे ही तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक तळं नेस्तनाबूत केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड हालचालींना वेग आला आहे. 

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. त्यानंतर दोन्ही देशातील सरकारी यंत्रणांकडून वेगाने पुढील हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तात्काळ बैठक बोलावली असून कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. तर, तिकडे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीही बैठक घेत आहेत. पाकिस्तानला संपविण्याचे भारतीयांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाल्याचेही कुरेशी यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराकडूनही भारतीय हल्ल्याला एकप्रकारे दुजोरा देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचंही पाकिस्तानी सैन्यानं म्हटलंय. दरम्यान, संरक्षण खात्याकडून सीमारेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Indian Air Strikeभारतीय हवाई हल्लाindian air forceभारतीय हवाई दलIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तान