शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

India vs Pakistan: पाकड्यांची मस्ती काय उतरेना...; भारताला दिली पोकळ धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:08 IST

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मात्र, तरी देखील पाकिस्तानची मस्ती काही कमी झाली नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मात्र, तरी देखील पाकिस्तानची मस्ती काही कमी झाली नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर भारतावर हल्ला करतील, असे आयएसपीआरचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी द इकॉनॉमिस्ट दिलेल्या मुलाखतीत म्हटले. 

अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की,  "भविष्यात भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढला तर पाकिस्तान भारतात घुसून हल्ला करण्याची योजना आखू शकतो, असा असीम मुनीर यांचा हेतू आहे. असीम मुनीर यांचा उद्देश भारताला चर्चेसाठी बोलवायचे आहे. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तान आता पूर्वेकडून भारतावर हल्ला करेल. तसेच हे देखील समजून घ्यावे लागेल की, पाकिस्तानवर देखील कुठूनही हल्ला होऊ शकतो."

मोदींचा पाकिस्तानला इशारा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला की भविष्यात भारतीय भूमीवर होणारा कोणताही दहशतवादी हल्ला आता युद्ध मानले जाईल आणि शेजारी देशाला योग्य उत्तर दिले जाईल. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जशास तसे उत्तर देण्यात आले होते.

ऑपरेशन महादेवमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ऑपरेशन महादेव अंतर्गत झालेल्या चकमकीत मारले गेले. ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान, अफगाण आणि जिब्रान नावाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह