शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दहा महिन्यांत ७३० वेळा पाककडून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:28 IST

पाकिस्तानने या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७३० वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले. गेल्या सात वर्षांत हे सर्वात जास्त वेळा झालेले उल्लंघन आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७३० वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले. गेल्या सात वर्षांत हे सर्वात जास्त वेळा झालेले उल्लंघन आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने गोळा केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने गेल्या आॅक्टोबरपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर युद्धविरामाचे ७२४ वेळा उल्लंघन केले. गेल्या वर्षी आॅक्टोबरपर्यंत ४४९ वेळा युद्धविरामाचे उल्लंघन झाले होते. गेल्या आॅक्टोबरपर्यंत त्यात १२ नागरिक आणि १७ सुरक्षादल कर्मचारी यात मरण पावले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ७९ नागरिक व ६७ सुरक्षादल कर्मचारी जखमी झाले.भारताची पाकिस्तानला लागून ३,३२३ किलोमीटर लांब सीमा असून, त्यापैकी २२१ किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आणि ७४० किलोमीटरची नियंत्रण रेषा जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. २०१६ मध्ये ४४९ वेळा युद्धविरामाचे उल्लंघन झाले. त्यात १३ नागरिक व १३ सुरक्षादल कर्मचारी ठार झाले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान