शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पाकने दिल्लीतील ५0 टक्के कर्मचारी कमी करावेत, भारताचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:26 IST

इस्लामाबादच्या भारतीय उचायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पाकिस्तानी यंत्रणांनी मध्यंतरी अपहरण केले होते

नवी दिल्ली : भारतात हेरगिरी आणि दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवल्याबद्दल पाकिस्तानला त्यांच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातील ५0 टक्के कर्मचारी सात दिवसांत कमी करण्याचे आदेश भारताने मंगळवारी दिले. भारतही आपल्या इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचारी ५0 टक्क्याने कमी करणार आहे.पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून वरील सूचना दिल्या. इस्लामाबादच्या भारतीय उचायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पाकिस्तानी यंत्रणांनी मध्यंतरी अपहरण केले होते आणि त्या दोघांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवले होते. त्याबद्दल भारताने कडक शब्दांत समज दिल्यानंतर पाकिस्तानने दोघांची सुटका केली, याचा उल्लेख आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.>व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याची टीकापाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याची टीकाही भारताने केली आहे. तसेच सीमेपलीकडून होणारा हिंसाचार आणि दहशतवाद्यांना केली जाणारी मदत याबद्दलही पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्या उचायुक्त कार्यालयातील कर्मचारी वर्ग ५0 टक्क्याने कमी करण्यास सांगितले असून, तसेच भारतही करणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.