शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आता नेव्हीचा स्ट्राइक?, भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या अन् लढाऊ विमानं तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 10:47 IST

भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य आणि न्यूक्लिअर सबमरीन असलेल्या 60 युद्धनौका आणि 80 एअरक्राफ्ट तैनात केल्या आहेत.

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य आणि न्यूक्लिअर सबमरीन असलेल्या 60 युद्धनौका आणि 80 लढाऊ विमानं तैनात केली आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नौदल हे पहिल्यापासूनच युद्धसराव करत आहे. परंतु 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर युद्धनौकांना अभ्यासाऐवजी बदल्याच्या कारवाईसाठी तैनात करण्यात आलं आहे.नौदलाच्या जवळपास 60 युद्धनौकांसह तटरक्षक दलाच्या 12 युद्धनौका आणि 80 लढाऊ विमानं सज्ज आहेत. नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डीके शर्मा म्हणाले, नौदल ट्रॉपिक्स अभ्यासात व्यक्त आहे. या अभ्यासामुळे पाकिस्तानकडून होत असलेल्या बारीकसारीक हालचाली टिपता येणार आहे. भारताच्या नौदलाची यंत्रणा सक्षम असल्यानं पाकिस्ताननं अजूनपर्यंत सीमा ओलांडलेल्या नाहीत.पाकिस्ताननं असं केल्यास आम्हाला त्याची तात्काळ माहिती मिळते, असंही शर्मा म्हणाले आहेत. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव विकोपाला गेला आहे. त्यानंतर भारतानंही बालाकोटमध्ये जैश-एम-मोहम्मदच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केली होती. पाकिस्ताननं या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तरादाखल भारतीय चौक्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक