शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:47 IST

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमधून पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सातत्याने पाकिस्तानवर टीका करताना दिसत आहेत. अशातच, ओवेसी मंगळवारी(6 मे) काश्मीरमध्ये पोहोचले. यादरम्यान, त्यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले अन् केंद्र सरकारने पाकिस्तानला सर्वात मोठी अद्दल घडवण्याची मागणीही केली. 

पाकिस्तानला धडा शिकवाओवेसी म्हणाले, पहलगाममध्ये लोकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घालण्यात आल्या. या गुन्हेगारांना माणूस म्हणवून घेण्याचे अधिकार नाहीत. आम्ही सरकारला या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावामुळे आपल्याला कारवाई करण्याचा अधिकार मिळतो. पाकिस्तानी सैन्य दोन्ही देशांमधील संबंध बिघडवत आहे. वातावरण बिघडवणे ही पाकिस्तानी सैन्याची सवय आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत असे पाकिस्तानी लष्कराला वाटत नाही. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. भारताने अशी कारवाई करावी जेणेकरून कोणीही पुन्हा असे करू नये. उत्तर असे असले पाहिजे की, पाकिस्तानने 100 वेळा विचार करावा. 

तुर्कीने सीरियामध्ये जे केले...ओवेसी पुढे म्हणतात, यावेळी फक्त हल्ला करू नका, तिथे जाऊन बसा. भारताने पाकिस्तानच्या गैर-राज्य घटकांना शिक्षा करणे महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे तुर्कीने सीरियात घुसून राज्याबाहेरील घटकांवर हल्ला केला, त्याचप्रमाणे भारतानेही तेच करायला हवे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर इस्लामच्या नावाखाली लोकांना भडकावू शकत नाही. जर पाकिस्तान म्हणत असेल की, सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करणे युद्ध आहे तर त्यांनी पहलगाममध्ये काय केले? आता भारत सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. मी सरकारच्या प्रत्येक निर्णयासोबत आहे. आता दहशतवाद थांबवायला हवा. आता पाकिस्तानने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान