शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घुसखोरी थांबवा, अन्यथा...; लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला ठणकावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 15:11 IST

भारतातील घुसखोरी थांबवा, अन्यथा भारताकडे कारवाईचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशा शब्दांत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. 

नवी दिल्ली : भारतातील घुसखोरी थांबवा, अन्यथा भारताकडे कारवाईचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशा शब्दांत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. 

आज 27 ऑक्टोबर इन्फट्री दिनानिमित्त बिपिन रावत यांनी दिल्लीतील इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

पाकिस्तानला माहित आहे की, त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. त्यांच्याकडून काश्मीरच्या विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काश्मीर कोणत्याही परिस्थितीत दोन हात करण्यासाठी तयार आहे. याशिवाय अन्य कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास आम्ही सक्षम आहोत, असे बिपिन रावत यांनी सांगितले. 

दगडफेक करणाऱ्यांच्या हल्ल्यात ज्या 22 वर्षीय जवानाने आपल्या जीव गमावला तो लष्करासाठी रस्ते बांधण्याचे काम करणाऱ्या बॉर्डर रोड टीमच्या सुरक्षेसाठी तैनात होता. मात्र, आपल्या जवानाचा जीव गेल्यानंतरही आपल्याकडे काही लोक बोलतात की दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांचे समर्थक समजून नका, हे दुर्देवी असल्याचेही बिपिन रावत यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान