शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Oxygen Shortage: PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 16:57 IST

Oxygen Shortage: रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देPM मोदींच्या वाराणसीत ऑक्सिजन टंचाईजिल्हाधिकाऱ्यांचे रुग्णालयांना निर्देश३ हजार ४०० ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा

वाराणसी: संपूर्ण देशभरात एकीकडे कोरोनाची परिस्थिती भयावह होत असताना दुसरीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्याचे संकट उभे ठाकले असून, ते गंभीर होताना पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा जलदगतीने व्हावा, यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवली जात आहे. यातच पंतप्रधाननरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वारणासीमध्ये केवळ १० तास म्हणजचे सायंकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा शिल्लक असून, रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. (oxygen shortage in varanasi hospital and dm said do not recruit new patients)

कोरोनामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सर्व खासगी रुग्णालयांसाठी निर्देश जारी केले आहेत. दुपारी १२ वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे सांगितले गेले होते. याचाच अर्थ केवळ सायंकाळपर्यंत ऑक्सिजन पुरेल, एवढाच साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. 

भारताला ‘ना नफा’ तत्त्वावर लस पुरवण्यास तयार; Pfizer ची सरकारला ऑफर

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशांनुसार रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा लक्षात घेऊनच रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत कोरोना रुग्णालयांमध्ये सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येत नाही, तोपर्यंत नवीन रुग्णांना दाखल करून घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहे. 

३ हजार ४०० ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा

जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणसी जिल्ह्यात दररोज जवळपास ३ हजार ४०० ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा होत असतो. मात्र, ऑक्सिजनच्या टंचाईमुळे रिफिलिंग करून पुन्हा रुग्णालयांना दिला जात आहे. 

 दिलासा! ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टनमला पोहोचली; लवकरच महाराष्ट्रात परतणार

उच्च न्यायालयाने टोचले केंद्राचे कान

ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करणे ही जबाबदारी पूर्णपणे केंद्र सरकारच्या खांद्यावर असून, आवश्यकता भासल्यास पोलाद व पेट्रोलियम यांच्यासह उद्योगांना होणारा संपूर्ण पुरवठा वैद्यकीय कारणासाठी वळवला जाऊ शकतो, असे न्या. विपिन संघी व न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. आपल्या पोलाद प्रकल्पांसाठी तयार करत असलेला प्राणवायू टाटा वैद्यकीय उपयोगासाठी वळवू शकत असतील, तर इतर लोक का नाही? ही लोभाची सीमा आहे. माणुसकीची काही जाणीव उरली आहे की नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीUttar Pradeshउत्तर प्रदेश