शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गेल्या पाच वर्षांत दीडपट झाली देशभरातील शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 01:39 IST

केंद्रातील मोदी सरकार भलेही २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी देत असले तरी वास्तविक पाहता या सरकारच्या राजवटीत शेतक-यांवरील बँकांच्या कर्जाचे ओझे वर्षागणिक वाढतच चालले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार भलेही २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी देत असले तरी वास्तविक पाहता या सरकारच्या राजवटीत शेतक-यांवरील बँकांच्या कर्जाचे ओझे वर्षागणिक वाढतच चालले आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकºयांवरील बँकांची थकबाकी दीडपट झाली आहे.वित्त राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशभरातील शेतकºयांवर बँकांचे १४.५३ लाख कोटींचे कर्ज थकीत होते. ३१ मार्च २०१४ पर्यंत थकबाकीची रक्कम ९.६४ लाख कोटी रुपये होती. ती मार्च २०१५ मध्ये वाढून ११.८५ लाख कोटींवर गेली. मार्च २०१६ मध्ये थकबाकीचा आकडा १२.५९ लाख कोटींवर पोहोचला. मार्च २०१७ मध्ये तर हाच आकडा १४.३६ लाख कोटींवर गेला आहे.उत्तर प्रदेश आणि महाराष्टÑासह अनेक राज्यांनी शेतकºयांना कर्जमाफी दिली होती, तेव्हा शेतकºयांवरील थकीत कर्जाची ही स्थिती आहे.वित्त राज्यमंत्री शुक्ला यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर सर्वाधिक थकबाकी तामिळनाडू (१७.१६ लाख कोटी), महाराष्टÑ (१६.११ लाख कोटी), कर्नाटक (१२.४९ लाख कोटी), आंध्र प्रदेश (११.५६ लाख कोटी) आणि उत्तर प्रदेशातील (११.५२ लाख कोटी) शेतकºयांवर होती. यापैकी महाराष्टÑ आणि उत्तर प्रदेशातील शेतकºयांवरील कर्जाचे ओझे मागच्या एक वर्षात कमी झाले.महाराष्टÑातील शेतकºयांवरील थकबाकी ८० हजार कोटी आणि उत्तर प्रदेशात थकबाी ९.११ लाख कोटींहून अधिक रकमेने कमी झाली. याउलट तामिळनाडूतील शेतकºयांवरील थकबाकीचा आकडा २.८७ लाख कोटी रुपये, कर्नाटकात २८ हजार कोटी आणि आंध्र प्रदेशातील शेतकºयांवरील थकबाकीची रक्कम ४३ हजार कोटी रुपयांनी वाढली.शेतकºयांवर बँकांची सर्वाधिक थकबाकीराज्य २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४तामिळनाडू १७.१६ १४.२९ १३.४२ १२.६ ११.०७महाराष्ट्र १६.११ १६.९१ १६.३४ १८.९१ १०.८२कर्नाटक १२.४९ १२.२१ १२.७३ ८.२३ ७.०२आंध्र प्रदेश ११.५६ ११.१३ १०.१८ ९.७३ ११.९७उत्तर प्रदेश ११.४२ २०.५३ १२.४८ ११.६८ ९.०४देशभर १४५.३१ १४३.६७ १२५.९१ ११८.५८ ९६.४१(रक्कम लाख कोटी रुपयांत)

टॅग्स :Farmerशेतकरी