शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

धक्कादायक! मोदी सरकारच्या काळात 2.8 कोटी ग्रामीण महिलांनी गमावल्या नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 13:46 IST

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली-  राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षं 2004-05मध्ये पाच कोटी ग्रामीण महिलांनानोकरी गमवावी लागली होती. 2011-12नंतर महिला सहभागामध्ये 7 टक्क्यांची घट झाली असून, जवळपास 2.8 कोटी महिला नोकरीच्या शोधात असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयानं केलेल्या (PLFS) 2017-18च्या रिपोर्टनुसार, 15 ते 59 वर्षांच्या मधील महिलांमध्ये नोकरी गमावण्याचं प्रमाण अधिक आहे. ग्रामीण महिलांची भागीदारी 2004-05मध्ये 49.5 टक्क्यांहून कमी होऊन 2011-12मध्ये 35.8 टक्के आहे. 2017-18मध्ये ती संख्या घटून 24.6 टक्क्यांवर आली आहे. 2004-05मध्ये महिलांचं काम करण्याचं वय कमी झालेलं आहे.नाव न छापण्याच्या अटीवर एका तज्ज्ञानंही यासंदर्भात माहिती दिली आहे. शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. परंतु सांस्कृतिक क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे महिलांच्या नोकऱ्यांमध्ये कमी आलेली आहे. 2017-18च्या सहा वर्षांत महिलांचा सहभाग 0.4 टक्क्यानं वाढला आहे. नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांमध्ये 12 लाख महिलांचा समावेश आहे.2011-12 आणि 2017-18मध्ये ग्रामीण भारतात जवळपास 3.2 कोटी मजुरांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, जे गेल्या सर्वेक्षणामध्ये 29.2 टक्के होती. नोकरी गमावणाऱ्या लोकांमध्ये जवळपास 3 कोटी शेतकरी आहेत. एनएसएसओद्वारा जारी पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे(पीएलएफएस) 2017-18ची एक रिपोर्टनुसार, 2011-12मध्ये शेती करणाऱ्यांमध्येही 40 टक्के घट नोंदवली गेली आहे.  

टॅग्स :Womenमहिलाjobनोकरी