शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

गुरूपौर्णिमेनिमित्त सत्संगाचे आयोजन इरेश स्वामी : गुरूकडून मनोबल प्राप्त होते

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

सोलापूर :

सोलापूर :
गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापुरात विविध आध्यात्मिक, धार्मिक संस्थांच्या वतीने सत्संगाचे आयोजन करण्यात आले. योगविहारात माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांचे भाषण झाले. गुरूकडून आत्मविश्वास आणि मनोबल प्राप्त होते, असे ते म्हणाले.
कुमार स्वामीजी योगविहारात आयोजित समारंभात स्वामीजींचे साधक धनश्री कुमार, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ, बसवराज कोळी, शंकर भंडारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. स्वामी म्हणाले, जीवन जगत असताना आपल्याला अनंत अडचणी येत असतात. आपला व्यवहार आणि वागणे जर व्यवस्थित असेल तर गुरू या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मबल देतात. गुरू ही माऊली असते. गुरू नेहमीच आपल्या साधकांवर प्रेम करतात. त्यांचे जीवन सुखमय, आनंददायी होण्यासाठी आशीर्वाद देतात. त्यामुळे गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे हे भक्ताचे कर्तव्य आहे. यावेळी बाबासाहेब कुलकर्णी, बसवराज कोळी, शंकर भंडारे आदी उपस्थित होते.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सत्संगाचे आयोजन करून एक हजार वृक्षरोपणाचा संकल्प करण्यात आला. हेरिटेज येथे प्रारंभी गुरूपूजन करण्यात आले. यावेळी बाराशे साधक उपस्थित होते. साधकांच्या उपस्थितीत भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी रघुराज चौहान, डॉ. अंबादास गाजूल, भालचंद्र पगड्याल, अंजू क्षीरसागर, रेणुका शिरेगोंड आदी उपस्थित होते.