शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

NGTचा आदेश; हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यांत 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 12:06 IST

एनजीटीने आपल्या आदेशात म्हटले आहे, की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक्यूआयची पातळी मॉडरेट अथवा योग्य पातळीवर आहे, तेथे केवळ ग्रीन फटाकेच विकले जातील.

ठळक मुद्देएनजीटीने म्हटले आहे, की 9 ते 30 नोव्हेंबरदरम्यान एनसीआरमध्ये फटाके विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी असेल.सरासरी एक्यूआय खराब अथवा धोकादायक पातळीवर असेल, अशा सर्वच शहरांत फटाक्यांवर बंदी असेल.दीवाळीच्या दिवशी फकाटे केवळ दोन तासंच उडवता येतील.

दिल्ली - एनसीआरमध्ये वाढत्या हवा प्रदूषणाचा विचार करता, नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) मोठा निर्णय घेतला आहे. एनजीटीने सोमवारी आदेश देताना दिल्ली-एनसीआरमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी घातली आहे. एवढेच नाही, तर इतर राज्यांतही हवेची गुणवत्ता खराब असलेल्या ठिकाणी फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण पातळीवर सुनावणी करताना एनजीटीने संपूर्ण देशात फटाके वापरासंदर्भात आदेश दिला आहे. हवा प्रदूषणाची पातळी अधिक असलेल्या ठिकाणी 9 ते 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि वापरावर बंदी असेल. मात्र, जेथे एअर क्वालिटी योग्य अथवा मॉडरेट आहे, तेथे फटाके उडवले जाऊ शकतात. असे एनजीटीने म्हटले आहे.

एनजीटीने म्हटले आहे, की 9 ते 30 नोव्हेंबरदरम्यान एनसीआरमध्ये फटाके विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी असेल. 30 नोव्हेंबरनंतर यासंदर्भात समीक्षा केली जाईल. यानुसार, जेथे मागील वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात सरासरी एक्यूआय खराब अथवा धोकादायक पातळीवर असेल, अशा सर्वच शहरांत फटाक्यांवर बंदी असेल.

एनजीटीने आपल्या आदेशात म्हटले आहे, की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक्यूआयची पातळी मॉडरेट अथवा योग्य पातळीवर आहे, तेथे केवळ ग्रीन फटाकेच विकले जातील. तसेच दीवाळीच्या दिवशी फकाटे केवळ दोन तासंच उडवता येतील. याशिवाय इतर दिवशी फटाके उडवता येणार नाहीत.

दिल्ली सरकारने ग्रीन फटाके उडवण्यावरही बंदी घातली होती. मात्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या राज्यांनी अद्याप फटाक्यांवर बंदी घालण्याचा कसल्याही प्रकारचा आदेश दिलेला नव्हता.

टॅग्स :Diwaliदिवाळीdelhiदिल्लीCourtन्यायालयIndiaभारत