शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:53 IST

Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्ही मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी निरपराध लोकांचे बळी धेतले होते, असं विधान राजनाथ सिंह यांनी यावेळी केले. 

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या संरक्षण दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत प्रथमच जाहीर  प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्ही मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी निरपराध लोकांचे बळी धेतले होते, असं विधान राजनाथ सिंह यांनी यावेळी केले. 

आज सहा राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५० बीआरओ यांच्या पायाभरणीच्या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी राजनाथ सिंह यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, तुम्हाला माहितीच असेल की, काल रात्री भारताच्या सशस्त्र सैन्य दलांनी आपलं शौर्य आणि पराक्रमाचा परिचय देताना एक नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय लष्कराने अचुकता, सतर्कता आणि संवेदशीलतेचा परिचय देत लक्ष्य उद्ध्वस्त केलं. भारतीय लष्कराने कुठल्याही रहिवासी भागाला लक्ष्य केलं नाही.

राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंधूरसाठी मी आमच्या सैन्यदलातील जवान आणि अधिकाऱ्यांना संपूर्ण देशाच्यावतीने धन्यवाद देतो. तसेच लष्कराला संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो. आम्ही ही कारवाई करताना जिन मोहि मारा, तिन मोहि मारे या मारुतीरायाच्या आदर्शाचं पालन केलं. आम्ही केवळ आमच्या निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्यांनाच मारले, असेही राजनाथ सिंह म्हणाले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंह