शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:55 IST

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

Operation Sindoor: अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच आहे. मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्करी कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात शेकडो दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने शरणागती पत्कारली आहे.

भारताने केलेल्या या हल्ल्याकडे दोन्ही देशांमधील युद्ध सुरू होण्याचे संकेत म्हणून पाहिले जात होते. पण, युद्ध सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, 'आम्ही भारताविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करत नाही आहोत, आम्ही फक्त आमच्या भूमीचे रक्षण करत आहोत. भारताने पुढील कारवाई केली नाही, तर आम्हीही काहीही करणार नाही.'

दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या घालून क्रुरपणे हत्या केली होती. त्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत होता. भारताने पाकिस्तानसोबत आरपारची लढाई करावी, अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. गेल्या काही दिवसांपासून याबाबत तयारीही सुरू होती. आता अखेर भारताने त्या घटनेचा बदला घेतलाच. बुधवारी मध्यरात्री 1-2 च्या सुमारास भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ले केले. या हल्ल्यात मोस्ट वॉन्टेड मसूद अझहाच्या कुटुंबातील 14 सदस्यांचाही खात्मा झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान