शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकचा डाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:08 IST

दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात कमालीचे तणावाचे वातावरण असतानाच, आत दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पाकिस्तानी लष्कर व आयएसआय मिळून दहशतवाद्यांच्या साह्याने भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन साठ्यांमध्ये विष कालवून कालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी काश्मीरमधील आपल्या एजंटांचा वापर करण्याचा आयएसआयचा प्रयत्न आहे. हा कट उघडकीस येताच, संरक्षण दलाने व भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व ठिकाणी रेशनचे साठे नीट ठेवावेत, त्यावर लक्ष ठेवावे, त्यांची वाहतूक करताना तसेच ते वाहनांत चढवताना व उतरवताना विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)>महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्षभारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक शहरांतील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाणावर आहेत. दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनांवर ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :SoldierसैनिकPakistanपाकिस्तान