शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकचा डाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:08 IST

दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात कमालीचे तणावाचे वातावरण असतानाच, आत दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पाकिस्तानी लष्कर व आयएसआय मिळून दहशतवाद्यांच्या साह्याने भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन साठ्यांमध्ये विष कालवून कालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी काश्मीरमधील आपल्या एजंटांचा वापर करण्याचा आयएसआयचा प्रयत्न आहे. हा कट उघडकीस येताच, संरक्षण दलाने व भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व ठिकाणी रेशनचे साठे नीट ठेवावेत, त्यावर लक्ष ठेवावे, त्यांची वाहतूक करताना तसेच ते वाहनांत चढवताना व उतरवताना विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)>महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्षभारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक शहरांतील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाणावर आहेत. दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनांवर ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :SoldierसैनिकPakistanपाकिस्तान