शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
4
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
5
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
6
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
7
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
8
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
9
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
10
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
11
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
12
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
13
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
14
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
15
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
16
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
17
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
18
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
19
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

'...तरच बांगला भाषिक मुस्लिमांना मूल निवासी मानू'; CM हिमंत बिस्व सर्मा यांनी ठेवली अशी अट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 5:50 PM

सर्मा शनिवारी म्हणाले, ‘मियां (बांगला-भाषिक मुस्लीम) मूल निवासी आहेत की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. आम्ही असे म्हणत आहोत की, जर त्यांची ‘मूल निवासी’ होण्याची इच्छा आसेल तर, आम्हाला कसलीही अडचण नाही. पण...

बांगला-भाषिक मुस्लिम समाजाला तेव्हाच राज्याचे मूल निवासी (खिलोंजिया) मानले जाईल, जेव्हा ते बाल-विवाह आणि बहुविवाह यांसारख्या प्रथा सोडतील, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. यापूर्वी सरमा यांनी राज्यातील बंगला भाषिक मुस्लीम समाजाला सामाजिक वाईट प्रथांसाठी जबाबदार धरले होते. या समाजातील अधिकांश लोकांचा बांगलादेशशी संबंध आहे.

सर्मा शनिवारी म्हणाले, ‘मियां (बांगला-भाषिक मुस्लीम) मूल निवासी आहेत की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. आम्ही असे म्हणत आहोत की, जर त्यांची ‘मूल निवासी’ होण्याची इच्छा आसेल तर, आम्हाला कसलीही अडचण नाही. मात्र यासाठी त्यांना बाल विवाह आणि बहुविवाह सोडून महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे लागेल.’

सरमा म्हणाले, आसामच्या लोकांची एक संस्कृती आहे. यात मुलींची तुलना ‘शक्ती’ (देवी) सोबत केली जाते आणि दोन-तीन वेळा लग्न करणे ही आसामची संस्कृती नाही. मी त्यांना नेहमीच सांगत असतो, 'मियां' स्वदेशी होत असतील तर हरकत नाही. मात्र, त्यांना दोन-तीन पत्नी ठेवता येणार नाहीत. ही आसामी संस्कृती नाही. सत्र (वैष्णव मठ) भूमीवर अतिक्रमण करून कुणाला मूल निवासी कसे व्हायचे आहे.’

 जर बांगला भाषी मुस्लीम आसामी प्रथा परंपरांचे पालन करू शकत असतील तर, त्यांनाही ‘स्वदेशी’ मानले जाईल, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमान यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AssamआसामMuslimमुस्लीमBangladeshबांगलादेश