शहरं
Join us  
Trending Stories
1
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
2
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
3
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
4
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
5
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
6
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
7
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
8
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
9
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
10
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
11
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
12
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
13
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
14
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
15
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
16
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
17
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
18
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
19
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
20
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता

'...तरच बांगला भाषिक मुस्लिमांना मूल निवासी मानू'; CM हिमंत बिस्व सर्मा यांनी ठेवली अशी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 17:52 IST

सर्मा शनिवारी म्हणाले, ‘मियां (बांगला-भाषिक मुस्लीम) मूल निवासी आहेत की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. आम्ही असे म्हणत आहोत की, जर त्यांची ‘मूल निवासी’ होण्याची इच्छा आसेल तर, आम्हाला कसलीही अडचण नाही. पण...

बांगला-भाषिक मुस्लिम समाजाला तेव्हाच राज्याचे मूल निवासी (खिलोंजिया) मानले जाईल, जेव्हा ते बाल-विवाह आणि बहुविवाह यांसारख्या प्रथा सोडतील, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. यापूर्वी सरमा यांनी राज्यातील बंगला भाषिक मुस्लीम समाजाला सामाजिक वाईट प्रथांसाठी जबाबदार धरले होते. या समाजातील अधिकांश लोकांचा बांगलादेशशी संबंध आहे.

सर्मा शनिवारी म्हणाले, ‘मियां (बांगला-भाषिक मुस्लीम) मूल निवासी आहेत की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. आम्ही असे म्हणत आहोत की, जर त्यांची ‘मूल निवासी’ होण्याची इच्छा आसेल तर, आम्हाला कसलीही अडचण नाही. मात्र यासाठी त्यांना बाल विवाह आणि बहुविवाह सोडून महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे लागेल.’

सरमा म्हणाले, आसामच्या लोकांची एक संस्कृती आहे. यात मुलींची तुलना ‘शक्ती’ (देवी) सोबत केली जाते आणि दोन-तीन वेळा लग्न करणे ही आसामची संस्कृती नाही. मी त्यांना नेहमीच सांगत असतो, 'मियां' स्वदेशी होत असतील तर हरकत नाही. मात्र, त्यांना दोन-तीन पत्नी ठेवता येणार नाहीत. ही आसामी संस्कृती नाही. सत्र (वैष्णव मठ) भूमीवर अतिक्रमण करून कुणाला मूल निवासी कसे व्हायचे आहे.’

 जर बांगला भाषी मुस्लीम आसामी प्रथा परंपरांचे पालन करू शकत असतील तर, त्यांनाही ‘स्वदेशी’ मानले जाईल, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमान यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AssamआसामMuslimमुस्लीमBangladeshबांगलादेश