शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पाकिस्तानने कारवाई केली तरच, चर्चा - अजित डोवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 14:18 IST

पाकिस्तानने अतिरेक्यांवर कारवाई केली नाही तर, भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द होऊ शकते असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ल्याचा कट आखणा-या सूत्रधारांवर पाकिस्तानने कारवाई केली नाही तर, भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द होऊ शकते असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 
पाकिस्तानने कारवाई केली तरच, भारत चर्चा करेल असे डोवाल यांनी स्पष्ट केले. १५ जानेवारीला भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा होणार आहे. 
मागच्या आठवडयात भारताने, पाकिस्तानला कारवाई करण्यायोग्य पुरावे दिले असून, आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट केले होते. आज सकाळी दैनिक भास्कर वर्तमानपत्राने भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा रद्द झाल्याचे वृत्त दिले होते. 
डोवाल यांच्या मुलाखतीच्या आधारे दैनिक भास्करने हा दावा केला होता. हे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर काहीवेळाने भारताने पाकिस्तानसोबत परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केल्याचे वृत्त चुकीचे असून, आपण अशी कोणतीही मुलाखत दैनिक भास्करला दिली नसल्याचा खुलासा केला डोवाल यांनी केला होता.