शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

देशात केवळ मोजक्याच उद्योजकांची संपत्ती वाढतेय - रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:25 IST

राहुल गांधी भेटी यांनी भेटीदरम्यान फार्म हाऊसच्या टेरेसवर रघुराम राजन यांची आर्थिक समस्यांवर मुलाखत घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोटा : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यमवर्गीयांच्या फायद्यासाठी धोरणे बनवण्याचे समर्थन केले आहे. राजन यांनी ‘भारत जोडो यात्रे’तही सहभाग घेतला होता. कॉमेडियन कुणाल कामराही गुरुवारी दिवसभर यात्रेत सहभागी झाला. 

  राहुल गांधी भेटी यांनी भेटीदरम्यान फार्म हाऊसच्या टेरेसवर रघुराम राजन यांची आर्थिक समस्यांवर मुलाखत घेतली. ‘कोरोनाच्या काळात श्रीमंत वर्गाचे उत्पन्न वाढले, कारण ते घरून काम करू शकत होते. परंतु, गरीब लोकांना कारखाने बंद असल्याने घरात बसावे लागले. त्यामुळे पैसे येणे बंद झाले. त्यामुळे ही विषमता आणखी वाढली आहे,’ असे मत राजन यांनी व्यक्त केले. 

बेरोजगारीच्या समस्येवर विचारले असता ते म्हणाले की, लोकांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत, कारण नोकरीची सुरक्षितता आहे, पण खूप कमी लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करू शकतात. खासगी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणले तर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. 

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनRahul Gandhiराहुल गांधी