शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१२ राज्यांच्या विरोधानंतर केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 06:14 IST

आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या धोरणाला १२ राज्यांचा विरोध

हरीश गुप्तानवी दिल्ली : भारतीय प्रशासन सेवेच्या प्रतिनियुक्ती बाबतच्या नियमांत दुरुस्ती करण्याची घाई केंद्र सरकारला कदाचित करता येणार नाही कारण त्या नियोजित प्रस्तावाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोओ) सरकार नसलेल्या महाराष्ट्रासह १२ राज्यांनी विरोध केलेला आहे. आयएएस अधिकाऱ्यांनी राज्यांतून केंद्रात नियुक्तीवर येण्यास भाग पाडणाऱ्या केंद्र सरकारच्या मनमानी धोरणाला ९ राज्यांनी पूर्णपणे विरोध केला आहे. ३ राज्यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर आपला दृष्टिकोन बदलून घेण्याची तयारी दाखवली आहे. कर्नाटक, मेघालय आणि बिहारने आधी विरोध केला होता. नंतर त्याचा फेरविचार करण्यास संमती दिली.

नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला होता परंतु ९ प्रमुख राज्यांच्या रांगेत ओडिशा सरकार उभे राहिल्यावर सरकारला आपले पाऊल मागे घ्यावे लागले. केंद्र सरकारचे हे नवे धोरण घटनेच्या संघ रचनेचे उल्लंघन असल्याचे या राज्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करून २५ जानेवारीच्या आधी औपचारिक पत्रही पाठवले जाणार होते. 

१२ जानेवारीच्या पत्राने निर्माण झाला वादn    पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, झारखंड अशा राज्यांच्या यादीत तेलंगण ही उभे राहिल्यावर केंद्र सरकारला आश्चर्य वाटले. ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशने केंद्र सरकारला औपचारिक पत्र लिहून आपला दृष्टिकोन कळविला आहे. n    कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने राज्यांना १२ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्राने वाद निर्माण झाला आहे. आयएएस (केडर) रूल्स, १९५४ मध्ये दुरुस्तीचा  विचार असल्याचे त्यात म्हटले होते.

टॅग्स :GovernmentसरकारState Governmentराज्य सरकार